Page 42 of ज्ञान News
उन्हाळ्यामध्ये जनावरांची भूक मंदावते. कोरडा चारा असेल तर त्यांचे खाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे जनावरांना प्रथिनांचा पुरवठा कमी होतो. प्रथिनांमुळे…
पिकांपासून धान्य काढल्यानंतर मोठय़ा प्रमाणात पिकांचे अवशेष शेतामध्ये उपलब्ध असतात. पिकांचे अवशेष तसेच भुस्सा यांचा वापर जनावरांच्या चाऱ्यासाठी केला जातो.…
पैशाला चिकटलेलं मन जर भगवंताला चिकटलं तरच ते खऱ्या अर्थानं धीरोदात्त होऊ शकेल. पण ही गोष्ट सोपी नाही. कारण आपल्या…
ट्रायकोडर्मा ही कवकांची प्रजाती आहे. या प्रजातीतील कवकांच्या जाती परजीवी असतात व त्या वनस्पतींशी सहजीवी असतात. पिकांवर येणाऱ्या रोगकारक बुरशींवर…
पैशाबाबत श्रीगोंदवलेकर महाराजांसह सर्वच संतसत्पुरुष आपल्याला सावध करतात याचं कारण पैशाचा आपल्या वृत्तीवर फार खोलवर प्रभाव पडत असतो. आपल्या वृत्तीला…
महाराष्ट्रातील सोळा जिल्हे यंदा दुष्काळाने होरपळत आहेत. या परिस्थितीचा सर्वाधिक फटका शेतीला बसला. भविष्यातील पाण्याच्या संकटाचा अंदाज बांधून काही शेतकऱ्यांनी…
श्रीसद्गुरू ज्याला आपलं मानतात त्याचं शुद्ध आत्मकल्याण व्हावं, हाच त्यांचा एकमात्र हेतू असतो. बाकी सगळ्याच बाबतीत ते उदासीनच असतात. बरेचदा…
फ्रान्समधील बोडरे (Bordeaux) शहरातील द्राक्षांवर या ताम्रयुक्त कवकनाशक मिश्रणाचा प्रथम वापर सुरू झाला. यामुळे या मिश्रणाला बोडरेमिश्रण हे नाव पडले.…
शेती क्षेत्राच्या माध्यमातून मिळणाऱ्या एकूण उत्पादनापकी २० ते २५ टक्के उत्पादन पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसायातून मिळते. आजही ८० टक्के अल्प व…
श्रीगोंदवलेकर महाराज यांच्या बोधाच्या अनुषंगाने आपण एकूणच पैसा या विषयाचा मागोवा घेणार आहोत. परमार्थ आणि पैसा, साधकाच्या जीवनातलं पैशाचं स्थान,…

पिण्याच्या पाण्याची समस्या बऱ्याचदा मानवनिर्मित असते. २०० ते ३०० मिलिमीटर पाऊस पडत नाही असा भाग महाराष्ट्रात फार थोडा असेल. परंतु…
भगवंत कायम बरोबर असणे, म्हणजे भगवंताच्या आधारावर मनानं पूर्ण विसंबून जीवन जगणे. आता ज्या अर्थी इथे जीवन जगणे म्हंटलं आहे…