Page 42 of कोकण News

मध्य रेल्वेने उन्हाळी सुट्यांच्या पार्श्वभूमीवर कोकणासाठी विशेष गाड्या सोडण्यास सुरूवात केली आहे. रेल्वेकडून पुणे-रत्नागिरी आणि पनवेल-रत्नागिरी या साप्ताहिक गाड्या सोडण्यात…

आता ४,६५४ (१४ भूखंडांसह) घरांसाठी बुधवार, १० मे रोजी सोडत काढण्यात येणार आहे.

दर वर्षी अक्षय तृतीयेनंतर आंब्यांचे दर सामान्यांच्या आवाक्यात येतात. दुसऱ्या बहरातील आंब्यांची आवक वाढते.

राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन केलेले उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी माघार घेतली आहे.

“सरकारच्या डोळ्यात मोतीबिंदू झाला असून, त्यांची शस्त्रक्रिया करावी लागेल”

या बैठकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादीचे नेते अजित यशवंतरावही उपस्थित होते. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात…

आता नाणार आणि बारसू येथील भूमाफियांमध्ये चढाओढ सुरू आहे. बारसूत प्रकल्प गेला तर नाणारमध्ये जमिनी घेतलेल्या परप्रांतीयांना करोडो रुपयांच नुकसान…

भावी पिढी बराबद होणार असतील, तर जरूर विरोध केला पाहिजे. यात दुमत नाहीच यातून फायदा होणार असेल, आर्थिक सुबत्ता येणार…

Video : बारसूतील ‘तो’ व्हिडीओ शेअर करत सुप्रिया सुळेंची सरकारकडे विनंती, म्हणाल्या, “बळाचा वापर करण्यापेक्षा…”

आज जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाने त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रशासन चर्चेला येताच ग्रामस्थांनी या चर्चेवर बहिष्कार टाकला.

“आम्ही चर्चेला तयार आहोत. परंतु, ग्रामस्थ रस्त्यावर उतरल्यावर यांनी भेटायला बोलावलं. कोकणासाठी असलेले तुमच्या धोरणात्मक निर्णयात बदल करा, असंच आम्हाला…

आजारी माणसाला डॉक्टरकडेही जाता येत नाही. चाकरमन्याला आपल्या गावी जाता येत नाही. रिफायनरी आम्हाला नकोय हे लोकशाही पद्धतीने सांगणाऱ्या कार्यकर्त्यांना…