Page 15 of संपादकांना पत्र News
‘तारसेवा इतिहासजमा होणार’ ही बातमी (लोकसत्ता १३ जून) वाचून मन अस्वस्थ झाले. काळाच्या ओघात जुन्या गोष्टी मागे पडून नव्यांचा उदय…
नक्षलवाद्यांचा मुद्दा सध्या छत्तीसगडच्या नक्षली हल्ल्यामुळे चच्रेत आहे. ज्या ज्या वेळी हा मुद्दा चच्रेत असतो त्या प्रत्येक वेळी नक्षल्यांच्या विरोधात…
दहावीचा ०७ जून २०१३ रोजी जाहीर झालेला निकाल गतवर्षीपेक्षा राज्यभरची टक्केवारी विचारात घेता यंदा दोन टक्के वाढून ८३.४८ टक्के इतका…
‘भाजपचे नमोनम:’ ही बातमी (लोकसत्ता १० जून) वाचली. गोवा इथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी घेतलेला ऐतिहासिक निर्णय देशातील…
‘कडक कायदे नव्हे, पोलीस हवेत’ हा अन्वयार्थ (५ जून) अगदी अचूकपणे, नक्षलवादाला वेसण घालण्यासाठी काय गरजेचे आहे याचे भान देणारा…
‘उघडय़ाकडे नागडे गेले..’ हा अग्रलेख (७ जून) भावनाशून्य झालेल्या विरोधी पक्षांवर काही परिणाम करेल असे वाटत नाही. उद्यानप्रेमाच्या बाबतीतही ‘लोकसत्ता’ने…
‘डिप्लोमा- डॉक्टर : लिबरेटिंग फॅक्टर’ या राजीव सानेंच्या लेखात (३१ मे) असा मुद्दा दिसतो की, एम.बी.बी.एस. व्हायला ‘प्रचंड गुंतवणूक’ करावी…
मधु कांबळे यांनी आंबेडकरी विचाराचे तरुण नक्षलवादी होत असल्याबद्दल ‘पुन्हा तोच प्रश्न’ या लेखात (२ जून) चिंता व्यक्त केली आहे.…
‘मोबाइलचा आणखी एक बळी’ हे वृत्त वाचून पादचाऱ्यांच्या निष्काळजीपणाबद्दल चीड आणि बिचाऱ्या बसचालकाबद्दल सहानुभूती वाटली. पूर्वी वाहन चालवताना डावी-उजवीकडे, मागे-पुढे…
अण्णा हजारेंनी राजकीय पक्ष घटनात्मक नाहीत म्हणून त्यांना मतदान करू नका, असे विधान केले. या पक्षांच्या अस्तित्वावरच त्यामुळे घाला येईल…
‘राजकीय पक्ष, निवडणुका घटनाबाह्य’ हे अण्णा हजारे यांच्या निवेदनाबद्दलचे वृत्त (१ जून) वाचले. ‘राजकीय पक्ष नेस्तनाबूत करायचे’ असे अण्णा म्हणतात,…
‘लोकरंग’मधील (३ मार्च) ‘कोन्हाची म्हैस, कोन्हाले उठबैस’ हा लेख वाचून चांगलीच करमणूक झाली! एका वाहिनीवर ‘बोलीभाषेचा जागर’ या कार्यक्रमांतर्गत जळगाव…