scorecardresearch

संपादकांना पत्र News

‘कोणी न ऐकती कानी’

‘दारूबंदी चंद्रपुरात, दुखणे नगरमध्ये!’ हे डॉ. अभय बंग यांचे पत्र वाचले (लोकमानस, २७ एप्रिल) समाजात दु:ख निर्माण करणाऱ्या व्यवसायांना आपला…

शेतीच्या हमीदरांकडे कोणत्या पक्षाचे लक्ष कधी होते?

भूसंपादन कायद्याबद्दल लोकसभेत बोलताना राहुल गांधी यांनी हमीदराचाही उल्लेख केला. हमीदर ठरवणारी देशात स्वतंत्र/ स्वायत्त यंत्रणा आहे,

कोर्टाच्या दणक्यानंतर आता उपोषणाचे नाटक

‘नगर नियोजनाचा न्याय’ हा अग्रलेख (१५ एप्रिल) कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या कारभारावर उच्च न्यायालयाने जे उचित कान उपटले त्याचे विश्लेषण करणारा आहे!

विज्ञानसाहित्याची हानी

दिवंगत प्राध्यापक व लेखक राजशेखर भूसनूरमठ यांचा परिचय करून देणारा व्यक्तिवेध (१४ एप्रिल) त्यांच्या निधनाच्या वृत्तामुळे मनाला चटका लावून गेला.

दलितांनी भाजपच्या वळचणीस जावे काय?

‘डॉ. आंबेडकर निवासस्थानापाठोपाठ ‘इंदू मिल’चा भाजपला राजकीय लाभ’ या शीर्षकाच्या बातमीत (‘लोकसत्ता’ ६ एप्रिल) एका भाजप नेत्याचा हवाला देऊन असे…