Page 21 of संपादकांना पत्र News
गेले काही दिवस बातम्या आणि जाहिरातींतून कळत होतं की, ‘लोकसत्ता’च्या वर्धापनदिनाचे नाना पाटेकर अतिथी संपादक असणार आहेत. त्यामुळे या अंकाबद्दल…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘जाती निर्मूलन(Annihilation of castes)’ हे पुस्तक लिहिले त्याला ७५ वर्षे होऊन गेली. परंतु जाती नष्ट करण्याचे…
शेतीला दुष्काळ आणि उद्योगाला मंदी ही संकटे नित्यनेमाने येतच असतात. ग्लोबल वॉर्मिग इत्यादी नव्हते तेव्हाही भारतात आजच्या पेक्षाही भीषण दुष्काळ…
भाषाप्रभू ‘गोविंदाग्रज’ ऊर्फ राम गणेश गडकरी यांचा ९४ वा स्मृतिदिन २३ जानेवारी २०१३ रोजी आहे. गेल्या वर्षी मुंबई महानगर पालिकेच्या…
‘बाबुराव हरवले आहेत..!’ हा अग्रलेख (१२ जाने.) वाचला. ‘जगातले टिकून राहिलेले साहित्य हे व्यवस्थेशी झोंबी घेणारे असते’ असे अध्यक्षीय भाषणात…
माननीय मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने, मानीव अभिहस्तांतरणाबाबत सध्या सह. गृहनिर्माण संस्थांच्या हिताची विशेष मोहीम राबविली जात आहे ही निश्चितच सह. गृहनिर्माण संस्थांसाठी…
‘डीम्ड कन्व्हेयन्सच्या कागदपत्रांचे जड झाले ओझे’ हे वृत्त (लोकसत्ता, ८ जाने.) वाचले. लोकशाहीत लोकाग्रहास्तव एखादी योजना राबवण्याची वेळ आली तर…
चिपळूण येथे ११ ते १३ जानेवारी २०१३ रोजी होणाऱ्या ८६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रा. नागनाथ कोत्तापल्ले…
‘साहित्यक्षेत्रात ठाकरे यांचे योगदान काय- प्रज्ञा पवार’ व या नावाचे समर्थन करणारे अनघा गोखले यांचे पत्र (दोन्ही ८ जाने.) वाचले.…
सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ‘इंडिया’ व ‘भारत’ या विधानावर आता खुलासे केले जात आहेत. त्यातून एका मनोवृत्तीचे दर्शन होते आहे.ज्या…
महिलांची संख्या लोकसंख्येच्या पन्नास टक्क्यांच्या आसपास आहे. तरीही त्यांना बरोबरीचा दर्जा सोडा, पण माणूस म्हणूनही मान मिळत नाही. वर्तमानकाळातील स्त्रियांवरील…
‘लोकसत्ता’चे (१९ डिसें.) ‘संसदही सुन्न झाली’ हे शीर्षक वाचून तळपायाची आग मस्तकात गेली. कारण समाजात शांतता व सुव्यवस्था राखणे हे…