Page 14 of साहित्य News

राज्यातील जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने निसर्गातील प्रत्येक घटकाचे महत्त्व विशद व्हावे, तसेच जनजागृती व्हावी हा यामागील उद्देश आहे.

किरण गुरव यांचा ‘बाळूच्या अवस्थांतराची डायरी’ हा केवळ तीन दीर्घकथांचा संग्रह. ज्यास २०२१चा ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार प्राप्त झाला.

युनेस्कोची सर्जनशील शहरांची साखळी म्हणजे काय? भारतातील इतर कोणती शहरे या सूचीमध्ये आहेत? या साखळीतील सूचीत समावेश होणे म्हणजे नेमके…

नॉर्वेमधील लेखक युआन फोस यांना यंदाचा साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला. स्टॉकहोम येथे गुरुवारी स्विडिश अकादमीने यासंबंधी घोषणा केली.

गेल्या ३३ वर्षांपासून नारळी पौर्णिमेला म्हणजे ‘पद्मश्री’ विखे पाटील यांच्या जयंतीदिवशी प्रवरा परिसरात छोटंसं साहित्य संमेलनच भरतं. राज्य पातळीवरचे सहा…

२००२ मध्ये नागपूर येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय जलसाहित्य संमेलनातील ना. धों. महानोर यांनी केलेल्या अध्यक्षीय भाषणाचा संपादित सारांश

पाखरांच्या पंखात विसावलेल्या चिंब पावसाच्या थेंबांवर काळ्या मातीचे गर्द जांभळी झेले पांघरून शब्दांनी लगडलेल्या कवितेच्या बनात मनसोक्त विहरणारे महानोर आता…

अन्यायाची जाणीव करून देणे आणि त्याविरोधात लढण्यासाठी उद्युक्त करणे हेच अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे उद्दिष्ट होते. त्यांच्या साहित्याने महाराष्ट्रात घडवून…

‘त्रांगडे’, ‘विद्यापीठ’ ‘कॅन्सर’ अशा एकापेक्षा एक गाजलेल्या साहित्य कृतींची निर्मिती करणारे प्रतिभावान लेखक अनंत कदम यांचे गुरुवारी रात्री वसईत निधन…

अभिजात आणि लोकप्रिय’ हे डॉ. विनायक गंधे यांचे पुस्तक म्हणजे मराठी साहित्यातील काही निवडक नामवंत साहित्यिक आणि त्यांच्या कलाकृतींचा घेतलेला…

एरंडोल येथील साहित्यिक विलास मोरे यांना त्यांच्या पांढरे हत्ती काळे दात या कादंबरीला पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे वा. म.…

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी काळापर्यंत अजूनही साहित्यिकांना समतेच्या कविता लिहाव्या लागतात हे देशाचं फार मोठे दुर्दैव आहे, अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक डॉ.…