Page 2 of साहित्य News

वसई विरार महापालिकेत मागील ५ वर्षांपासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यामुळे अधिकारी कुणालाही विश्वासात न घेता मनमानी पध्दतीने कामे करत…

संत नामदेव महाराज व संत जनाबाई महाराजांचा संजीवन समाधी स्मृती सोहळा

त्यांचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रीद्वय एकनाथ शिंदे, अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत व्हावे, यासाठी प्रयत्न…

या कार्यक्रमात नाशिकमधील ज्येष्ठ शिवचरित्र लेखक तथा व्याख्याते सोपान वाटपाडे आणि डॉ. चंद्रशेखर पेठे यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

‘महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे असलेल्या साहित्य महामंडळाच्या कारभाराच्या माध्यमातून आगामी तीन वर्षे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे.

‘नरहर कुरुंदकर वाङ्मय पुरस्कार’ वंदना पारगावकर (छत्रपती संभाजीनगर) यांना ‘अनोखे थायलंड’ या प्रवासवर्णनपर पुस्तकासाठी जाहीर झाला आहे. ‘प्राचार्य म. भि.…

मराठवाड्यातीलच नव्हे, तर महाराष्ट्रातील एक मोठे धरण अशी ‘जायकवाडी’ची ओळख असून, पैठण गावाजवळच्या या धरणाचे भूमिपूजन तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री…

निमित्त होते राष्ट्रीय सुरक्षा उत्पादन प्रशिक्षण अकादमीच्या पहिल्या बॅचमधील तुकडीच्या पदवीदान सोहोळ्याचे. संस्थेतून पदव्युत्तर पश्चात पदवी अभ्यासक्रमाचे दोन वर्षाचे प्रशिक्षण…

सध्या सभागृहातील वातावरण रसाळ नव्हे, तर रटाळ झाले आहे,’ असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेने करोनाच्या कालखंडात निवडणुका घेणे शक्य नसल्याने वार्षिक सर्वसाधारण सभेस सामोरे जाण्याचा निर्णय घेतला.

सत्य असह्य असतं. सत्तेची झोप उडवणारं सत्य कोणतीच सत्ता पेलू शकत नाही. पाकिस्तान असो वा भारत, सआदत हसन मंटोंच्या साहित्यावर…

‘लोकांच्या अंत:करणात अशी एखादी भावना असते जी सत्तेला ललकारते’- हे शाश्वत सत्य गुरदयाल सिंग यांच्या कादंबऱ्यांतल्या शोषित पात्रांमधून थेटपणे भिडतं.…