Page 4 of लोडशेडिंग News
कडक उन्हाळा त्यातच पावसाचे आगमन लांबल्याने जीवाच्या होणाऱ्या काहिलीमुळे ग्रामीण भागात सत्ताधाऱ्यांबाबत संतप्त प्रतिक्रिया असतानाच सरकारने पैसे भरावे

विजेचे टॉवर पुन्हा उभारल्यानंतरच वीजकपातीची ही टांगती तलवार दूर होऊ शकणार आहे. त्यामुळे आणखी दोन दिवस काही प्रमाणात वीजकपात करावी…
राज्य भारनियमनमुक्त करण्याची राणाभिमदेवी गर्जना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. परंतु, २०१२ ची मुदत संपून दोन वर्षांचा कालावधी लोटल्यानंतरही…
वादळी पाऊस आणि गारपीट यांच्या तडाख्याने उद्ध्वस्त झालेल्या जिल्ह्यातील ग्रामीण भागाचे हाल कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसून या समस्यांमध्ये…
बुधवारी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे परळी-लोणीकंद व इतर वाहिन्यांचे सुमारे ११ टॉवर कोसळल्याने पुन्हा विजेचे संकट निर्माण होऊन पुणेकरांना वीजकपातीचा…

खासगी कंपन्यांकडून घेण्यात येणारा वीजपुरवठा तांत्रिक कारणास्तव बंद झाल्यामुळे ऐन उन्हाळ्यात राज्यातील अनेक शहरांना अघोषित भारनियमनास सामोरे जावे लागत असून…

अदानी, इंडिया बुल्स, जेएसडब्ल्यू व केंद्रीय प्रकल्पातील वीजनिर्मितीचे काही संच रविवारी अचानक बंद पडल्याने राज्यात सुमारे तीन हजार मेगावॉट विजेची…

राज्यातील विविध वीजनिर्मिती केंद्रांमध्ये रविवारी निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे राज्यात सुमारे तीन हजार मेगावॉटची तूट निर्माण झाली. त्यामुळे पुणे व…

ग्रामीण भागातील भारनियमन संत्रा पिकाच्या मुळावर येत असून काही वर्षांपूर्वी लाखो संत्रा झाडे वाळून गेली तशी गत यावर्षीही व्हायला नको,
अकोला ते औरंगाबाद ४०० केव्ही उच्चदाब वाहिनीच्या क्षमतावाढीसाठी ‘महापारेषण’ने सुरू केलेले काम ६० टक्के पूर्ण झाले असून तब्बल ४५० अधिकारी-कर्मचारी…
शुक्रवारी पर्यायी विजेचा पुरवठा व्यवस्थित झाल्याने वीजकपात टळली. २७ एप्रिलपर्यंत हे काम सुरू राहणार असल्याने या काळात अगदी अपवादात्मक स्थितीतच…

अकोला ते औरंगाबाद दरम्यानच्या ४०० केव्ही क्षमतेच्या उच्चदाब पारेषण वाहिनीच्या क्षमतावाढीच्या कामामुळे एक हजार मेगावॉटचा वीजपुरवठा खंडित होणार आहे.