महावितरणकडून सक्तीने बसवण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरमुळे वीज व्यवस्थापन सुधारण्याऐवजी ग्राहकांवरील आर्थिक भार आणि मनस्ताप वाढत असल्याची टीका वीजतज्ज्ञांनी केली आहे.
महावितरण आणि महापालिका प्रशासनातील समन्वयाअभावी रस्ता खोदण्याची परवानगी मिळण्यास उशीर झाल्याने पाचपाखाडीकरांना पहाटेपासून अंधारात राहावे लागले असून नागरिकांमधून आता तीव्र…