लोडशेडिंग News
Maharashtra electricity crisis : बुधवारी चंद्रपूर प्रकल्पातील २१० मेगावॅटचा संच क्रमांक ४ आणि ५०० मेगावॅटचा संच क्रमांक ६ हे सुद्धा…
वसई विरारमध्ये सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. उन्हाच्या तडाख्यासह वीज नसल्याने महावितरण विरोधात संताप व्यक्त…
महावितरणकडून सक्तीने बसवण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरमुळे वीज व्यवस्थापन सुधारण्याऐवजी ग्राहकांवरील आर्थिक भार आणि मनस्ताप वाढत असल्याची टीका वीजतज्ज्ञांनी केली आहे.
महावितरण आणि महापालिका प्रशासनातील समन्वयाअभावी रस्ता खोदण्याची परवानगी मिळण्यास उशीर झाल्याने पाचपाखाडीकरांना पहाटेपासून अंधारात राहावे लागले असून नागरिकांमधून आता तीव्र…
गुरूवारी शहरातील बहुतांश भागात पाणी पुरवठा झाला नाही. तर बुधवारची रात्रही नागरिकांना विजेविना काढावी लागली. त्यामुळे नागरिकांच्या संतापात भर पडते…
मध्य रेल्वेवर सीएसएमटी-भायखळा, सीएसएमटी-वडाळा आणि मेल-एक्स्प्रेस कोचिंग यार्डवर २७ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भारनियमानावरून राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर हल्ला चढवला.
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी देशातील कोळसा संकटाचा उल्लेख करत राज्यात आगामी काळात होणाऱ्या भारनियमनाबाबत मोठं विधान केलं.
गुरुवारी मंत्रीमंडळ बैठक झाली असतांना २४ तासात दुसरी मत्रीमंडळ बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे
पुढील आठवडय़ातही पाऊस पडेल, या हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजावर महावितरणने भिस्त ठेवली आहे.
भार वाढला तरी वीज पुरवठा खंडीत होणार नाही, अशी व्यवस्था उभी करा ही मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे.
वीज वाहिनी खंडित झाल्याने बदलापूर शहरातील अनेक भागांचा वीजपुरवठा सोमवारी खंडित झाला.