Page 27 of लोकमानस News

कर्जापासून निर्माण होणारे उत्पन्न कर्जफेडीसाठी पर्याप्त आहे काय याची पडताळणी प्रामाणिकपणे होणे आवश्यक आहे.

स्वायत्त संस्थांची चाललेली मोडतोड याला एकच उत्तर म्हणजे ‘मीच पुन्हा येईन’ या फाजील आत्मविश्वासाला मतपेटीतून जोरदार प्रत्युत्तर.

‘शिशिरातील शेकोटी-शिमगा’ हा अग्रलेख (२२ डिसेंबर) वाचला. व्यवस्थेचे विकेंद्रीकरण व्हावे, उठता-बसता मुंबईस यावे लागू नये, हा अधिवेशन नागपूरला भरविण्यामागचा हेतू…

संसदेच्या सुरक्षेसारख्या ज्वलंत प्रश्नावरून आंदोलन करणाऱ्या विरोधकांना संसदेत उत्तर देणे ही पंतप्रधानांची वा गृहमंत्र्यांची जबाबदारी होती.

‘सबै संसद सत्ता की..’ हा अग्रलेख आणि ‘विरोधी विचारांचे विद्यार्थी देशद्रोही?’ हा लेख (२० डिसेंबर) वाचला.

आपण आणि आपल्या पुढील अनेक पिढय़ा झटपट कोटय़धीश व्हाव्यात, हाच अनेकांचा राजकारणात जाण्यामागचा उद्देश असतो.

‘नवे मूलद्रव्यास्त्र!’ हा सामान्यजनांच्या माहितीत भर घालणारा अग्रलेख (१८ डिसेंबर) वाचला. एखाद्या भौगोलिक क्षेत्रात कोणते खनिज द्रव्य सापडावे किंवा सापडू…

‘सत्यशोधक स्मृतींचा ‘‘वाडा चिरेबंदी’’ हा श्रद्धा कुंभोजकर यांचा लेख (रविवार विशेष १७ डिसेंबर) वाचला. महाराष्ट्रात सामाजिक प्रबोधनाची नांदी फुले दाम्पत्याने…

तप्रधान आणि गृहमंत्री असे कोणत्या मोठया कामात गुंतले आहेत की त्यापुढे त्यांना हा प्रकार क्षुल्लक वाटावा? संसदेसमोर येण्याची त्यांना कसली…

बाहुबली म्हणून पुढे येणारा चेहरा आपल्या तख्तास हादरे देऊ शकतो, हे दिल्लीश्वर जाणून असतात.

भाविपने राजकीय दबाव झटकून विद्यार्थीहिताचे कार्य केले, तर ते विद्यार्थी संघटनेस खऱ्या अर्थाने शोभून दिसेल.

नेहरू सरकारने काश्मिरी जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी अनुच्छेद ३७०चा घटनेत समावेश केला.