Page 37 of लोकरंग News

‘आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले’ या सदरातून या माध्यमाची ताकद वापरणाऱ्या सजग दिग्दर्शकांचा ताफा वाचकांच्या भेटीला असेल..

‘‘रा ऽऽऽ ओ ऽऽम!’’ एके काळी इन्दौर या ‘मिनी मुंबई’ची पहाट या आरोळयांनी व्हायची. इन्दौर.. मध्य प्रदेशातलं एक शहर- जे…

कांद्याला इतके पदर का असतात आणि तो चिरताना आपल्या डोळयांतून पाणी का येतं याची कथा रंजक आहे.

२२ जानेवारीला दीपोत्सव साजरा करण्याचे केलेले आवाहन म्हणजे धर्म आणि राजकारण यांचे उत्तम गुणोत्तर असावे.

अयोध्येत फक्त राम मंदिर उभे केले जात नाही, तर धर्माधारित राजकारणाचे आणि बदललेल्या भारताचे दृश्यरूप निर्माण होत आहे.

देशात जो गंभीर मानव आणि वन्यजीव संघर्ष उफाळतोय, त्यातून हजारो नागरिक बळी पडून शेतीचेही नुकसान होत आहे.

अवधूत डोंगरे यांची ‘पान, पाणी नि प्रवाह’ ही कादंबरी वाचकांशी सहज गप्पा मारत असल्यासारखी सुरू होते आणि त्यात गुरफटून टाकते.

आपल्या राज्यातील बुद्धिबळसंस्कृती फुलत आहे. २०२३ हे साल तर महाराष्ट्राच्या बुद्धिबळाचं सोनेरी वर्ष म्हणून ओळखले जाईल, अशी कामगिरी इथल्या खेळाडूंनी…

‘गुलामराजा’ या कादंबरीत शेतकऱ्याचा ‘राजा’ ते ‘गुलाम’ असा प्रवास मिंडेंनी मांडला आहे.

ही विधानसभा निवडणूक ते ऑगस्ट २०१९मध्ये अनुच्छेद ३७० रद्द झाल्यानंतरचे सहा ते सात महिन्यांचा कालावधी अशा साधारण पाच वर्षांच्या कालावधीतील…

चांगदेव काळे यांची प्रत्येक कथा वेगळी, जीवनाचं मर्म सांगणारी आहे. ग्रामीण भाषेतून जरी कथा असल्या तरी त्या वाचकाला ओढ लावतात.

जमखंडी या संस्थानात जन्मलेल्या जनाक्कांचं तत्कालीन मराठा घरातल्या मुलींसारखंच लहानपणी लग्न झालं.