महाभारत News

ज्यांच्या स्मृत्यर्थ ‘गुरुपौर्णिमा’ साजरी करण्याचा प्रघात पडला, त्या व्यासांचे आणि महाराष्ट्रीय संतपरंपरेवरल्या त्यांच्या प्रभावाचे हे पुन:स्मरण…

Mahabharata era city discovered: मोठ्या प्रमाणात प्राचीन चांदी व तांब्याच्या नाण्यांचा साठा सापडला आहे. या परिसराचा संबंध भगवान कृष्णाचा नातू…

याच ज्ञानपरंपरेतील युद्धकौशल्यानुसार २०४७ पर्यंत विश्वगुरू बनलेला भारत पाकिस्तानव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात घेऊन अफगाणिस्तानपर्यंत जाणार असल्याचे वक्तव्य राज्याचे उच्च व…

Purana Qila ASI excavation: महाभारत काळात जेव्हा धृतराष्ट्राने आपले राज्य पांडव आणि कौरव यांच्यात वाटून दिलं, तेव्हा कौरवांना हस्तिनापूर मिळालं…

Translators Of Mahabharata And Ramayana : नरेंद्र मोदी कुवेतला भेट देणारे ४३ वर्षांतील पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. या दौऱ्यादरम्यान पतंप्रधान…

राहुल गांधी यांनी लोकसभेत जे भाषण केलं तेव्हापासून महाभारत, अभिमन्यू आणि चक्रव्यूह हे मुद्दे चर्चेत आहेत.

डॉक्टर आणि वकिलांच्या इंदापूरच्या मेळाव्यात अजित पवारांनी जे वाक्य उच्चारलं त्यावरुन आता उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.

रामायण, महाभारत काल्पनिक असल्याचं शिकवून शिक्षिकेने मुलांच्या मनात तिरस्कार निर्माण केल्याचाही आरोप

शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर होणाऱ्या वादविवाद स्पर्धेत एखाद्या विषयाच्या परस्परविरोधी भूमिका मांडण्याची पद्धत असते. त्या वयात तो एक वैचारिक संस्कार…

महाभारत काळात जेव्हा पांडव अज्ञातवासात होते तेव्हा भीमाने शिकरण हा पदार्थ शोधला आहे.

‘गीतेला हिंसा मान्य नाही’, या मांडणीचा प्रतिवाद करणाऱ्या या लेखात हिंसेचे समर्थन नाही, पण महाभारतकालीन रोखठोक जीवनात हिंसा जगण्याचा भाग…

महाभारतासारखे महाकाव्य लिहिणारे ‘व्यास’ व्हायचे आणि त्याच वेळी त्याच्या कथनासाठी ‘संजया’ची भूमिकाही वठवायची! हे आव्हान एकाच वेळी पेलण्याची प्रतिभा आणि…