scorecardresearch

महाराष्ट्रातील दुष्काळ News

River linking sparks regional water conflict in Maharashtra Marathwada alleges water diversion in Nashik Ahilyanagar corridor
प्रस्तावित नदीजोड प्रकल्पांतील पाण्याची आतापासून पळवापळवी ? नाशिक, अहिल्यानगर, मराठवाडा यांच्यात स्पर्धा

राज्य सरकारने नदीजोड प्रकल्पांना गती देण्यासाठी पाऊल टाकले असताना भविष्यात उपलब्ध होणारे पाणी आपापल्या भागात वळविण्यासाठी आतापासूनच रस्सीखेच सुरू झाली…

scientific drought mitigation Five districts selected for drought relief mumbai
दुष्काळ निवारणासाठी पाच जिल्ह्यांची निवड, जाणून घ्या राज्यातील कोणत्या जिल्ह्यांचा समावेश

प्रत्येक जिल्ह्यातील दोन तालुके असे एकूण दहा तालुक्यातील ९० गावांचा या प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे.

Vijay Wadettivar on Eknath Shinde drought
“मुख्यमंत्र्यांच्या गुरांना हिरवा चारा आणि शेतकऱ्यांच्या गुरांना…”, एकनाथ शिंदेंचा व्हिडीओ शेअर करत वडेट्टीवारांची टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काही दिवसांसाठी सातारा जिल्ह्यातील दरे या गावी गेले आहेत. त्यांच्या गावातील व्हिडीओवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार…

Sharad pawar drougth situation
‘दुष्काळ आढावा बैठकीला मराठवाड्याचेच मंत्री गैरहजर’; शरद पवार म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी याची..”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी मराठवाड्यातील टंचाईचा आढावा घेणारी बैठक आयोजित केली होती. मात्र मराठवाड्यातील पालकमंत्री, कृषि मंत्रीच या बैठकीला…

maharashtra government to financial institutions restructure agricultural loans of farmers in drought affected areas
शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन; दुष्काळी भागासाठी राज्य सरकारचा निर्णय

राज्यात ६२ हजार ७६९ कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरित करण्यात आले होते. त्यातील दुष्काळी भागातील कर्जाच्या वसुलीस आता स्थगिती देण्यात…

central government, drought in maharashtra, relief fund of rupees 2600 crores for maharashtra
केंद्राची लवकरच ‘एवढ्या’ कोटींची दुष्काळी मदत; केंद्रीय पथकाकडून पाहणी पूर्ण

यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्यात आलेल्या केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाची पाहणी पूर्ण झाली.

administration embarrassing over kharif drought
खरिपातील दुष्काळ रब्बीमध्ये दाखवायचा कसा? अवकाळी पावसामुळे लागवडीनंतर अनेक भागांत हिरवळ, प्रशासनासमोर पेच

उत्पादकता निम्म्याहून खाली आल्याची आकडेवारी कृषी विभागाकडून केंद्रीय पथकासमोर मांडण्यात येणार आहे.