महाराष्ट्रातील दुष्काळ News

जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफी आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेत्यांनी…

ओला दुष्काळ, उड्डाणपुलांचे तोडकाम, विदर्भ विकास यासारख्या मुद्द्यांवर भाजपची भूमिका सत्तेतील बदलासोबत बदलल्याचे दिसून येते.

हवामान बदल हे एक कठोर वास्तव आहे आणि त्याचे परिणाम आता आपल्या दारापर्यंत पोहोचले आहेत.

Eknath Shinde : आम्ही सरकार म्हणून शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे आहोत. शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही असं एकनाथ शिंदेंनी जाहीर केलं.

Devendra Fadnavis on flood Relief : राज्य सरकारने राज्यात ओला दुष्काळ जाहीर केलेला नाही. मात्र, दुष्काळ पडल्यानंतर जशा सवलती दिल्या…

मराठवाड्यातील पूरग्रस्त नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी ‘मुंबईच्या राजा’ अर्थात गणेशगल्लीतील लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ५ लाख रुपयांची आर्थिक…

जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात २३ तारीख अखेर ३४ महसूल मंडळात ६५ मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद घेण्यात आली आहे.

कुठेही फक्त समाजमाध्यमांवरून प्रचाराची संधी साधणाऱ्या गावोगावच्या नेत्यांनी भर पुरातही सुरू ठेवलेले ‘रील-कारण’ महाराष्ट्राला कुठे नेणार?

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद देत राज्य सरकार आवश्यक ती मदत देईल, असे आश्वासन दिल्याचे आमदार लंघे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांचे अश्रू पुसणे सरकारचे कर्तव्य असले तरी त्याची जाहिरातबाजी महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी असल्याचा टोला राज ठाकरे यांनी लगावला.

राज्य सरकार पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, केंद्राकडेही मदतीचा प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे.

कर्जबाजारी आणि नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी सरसकट कर्जमाफीची घोषणा करावी, अशी आग्रही आणि एकमुखी मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात आली…