Page 26 of महाराष्ट्रातील शेतकरी News

शेतीमधील उत्पन्न वाढीसाठी यांत्रिकीकरणाला स्विकारण्याचे केले आवाहन

कृषी विभागातर्फे राबविण्यात आलेल्या कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप झाला.

“महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांचा एक गट केंद्राने मंजूर केलेल्या कृषी कायद्याच्या वेगवेगळ्या बाबींचा अभ्यास करीत आहेत”

संयुक्त किसान मोर्चाने देशभरातील राज भवनावर मोर्चाचे आयोजन केले आहे

मोदी सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्यांविरूद्ध दिल्लीच्या सीमेवर २०० दिवसांहून अधिक काळ आंदोलन चालू आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तीन लाखांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याज दराने देण्याची घोषणा केली होती.

शेतकऱ्यांचे आंदोलन आणखी तिव्र होतांना दिसत आहे. हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील सुमारे ५० शेतकरी राजधानी दिल्लीत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.

मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देत सरकारने खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत (MSP) वाढ करण्याचा निर्णय…

‘ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना खरीप हंगामातील मशागतीच्या कामांसाठी दहा हजार रुपयांचे सरसकट रोख अनुदान देण्याची मागणी’

खतांच्या दरवाढीवरुन रोहित पवारांची मोदी सरकारवर टीका


दुष्काळाने ग्रासलेल्या मराठवाडय़ातील मंडळींना भेटायला मी आलो आहे. लांबलचक भाषण करणार नाही.