Page 3 of महाराष्ट्रातील शेतकरी News

जिह्यातील तेरा मंडलात सर्वाधिक नुकसान झाले आहे. ज्यांचे तीस टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे, अशांना मदत दिली जाणार असल्याची माहिती…

दसरा अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपलेला असतानाच फुलांच्या घाऊक दरात वाढ झाली असून झेंडूची फुले प्रतिकिलो २०० रुपये,तर गुलाब प्रतिकिलो…

आदित्य ठाकरे यांनी बिहारमधील महिलांना भाजप सरकारकडून करण्यात येणाऱ्या १० हजार रुपयांच्या मदतीसह राज्यातील शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्थेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी,…

Maharashtra Krishi Samruddhi Scheme : दरवर्षी पाच हजार कोटी, अशी पाच वर्षांसाठी २५ हजार कोटी रुपयांची ही योजना आहे.

Maharashtra Flood Relief : मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाने प्रत्यक्ष पूरग्रस्त भागांतील जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण होणार का, असा प्रश्न ही या निमित्ताने…

अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यात व जायकवाडी धरण क्षेत्रात शनिवारी रात्रभर पाऊस झाल्याने मराठवाड्यातील अनेक गावांना पुराचा धोका वाढला आहे.

Nanded Rain : आजवर १३९ टक्के पाऊस झाला असून, वार्षिक सरासरीच्या तुलनेत १२५ टक्के पाऊस झाला आहे.

राज्यातील अनेक भागांत अतिवृष्टीमुळे शेतकरी व सामान्य नागरिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था अक्षरश: कोलमडून पडली आहे.

Sunday Mumbai Maharashtra Heavy Rain Alert: बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यातील विविध भागांमध्ये उद्या शुक्रवारपासून रविवारपर्यंत…

राज्य सरकारने शेतकऱ्यांना राज्य अपत्ती निवारण निधातून (एसडीआरएफ) दोन हजार २१५ कोटी रुपयांचा निधी दिला आहे.

पूरस्थितीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्यातील प्राथमिक शिक्षक आणि सहाय्यक कृषी अधिकारी सरसावले असून, त्यांनी एका दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधी…

राज्यात यंदा खरीप हंगमात १४६ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती, यापैकी अतिवृष्टी, महापुरामुळे आजअखेर ६८.७२ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले…