Page 4 of महाराष्ट्रातील शेतकरी News

Maharashtra Education Department : शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राज्यमंत्री, प्रधान सचिव, शिक्षण आयुक्त,शिक्षक संघटना, शिक्षक यांच्या या निर्णयाचे स्वागत…

योजनेच्या अंमलबजावणीची रुपरेषा तयार करा आणि हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांसाठी तत्काळ प्रस्ताव द्या, असे आदेशच कृषिमंत्र्यांनी दिले.

Heavy Rainfall in Maharashtra : आता पुन्हा पुढील चार ते पाच दिवस पाऊस सक्रिय राहणार असल्याने हवामान विभागाकडून सतर्क राहण्याचे…

उद्धव ठाकरे यांच्या मागण्यांवर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले, उध्दव ठाकरे यांनी मागण्या माध्यमांमार्फत न करता लेखी स्वरूपात आमच्याकडे केल्यास विचार…

अतिवृष्टीग्रस्त भागाचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करा, असे आदेश पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांत अतिवृष्टीने ७२१ गावे बाधित झाली. तर एकूण २ लाख ३ हजार १०६ हेक्टर क्षेत्रातील शेती पिकांचे…

पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीला पंढरीचा विठ्ठल धावला आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांना अन्न, पाणी लाडूचे पाकिटे देण्यात आली आहेत.

पुढील १० दिवसांत सर्व पंचनामे पूर्ण करून दिवाळीपूर्वी मदतनिधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाईल, अशी ग्वाही कृषिमंत्री दत्तात्रय भरणे…

राज्य शासन संकटकाळात पूरग्रस्तांच्या पूर्णपणे पाठीशी असून, दिवाळीपूर्वी मदत दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले असताना जिल्ह्यातील चारपैकी एकही मंत्री बुधवारी शेतकऱ्यांच्या बांधावर गेला नाही.

Maharashtra Crop Insurance Scheme : अतिवृष्टी किंवा स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा निकष रद्द केल्यामुळे सध्याच्या अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना पीकविमा योजनेचा…

एकीकडे तांत्रिक अडचणीमुळे ई-पीक पाहणी रखडल्याचे चित्र आहे, त्यातच ई-पीक पाहणी शिवाय हमीभावात खरेदी होणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.