scorecardresearch

Page 4 of महाराष्ट्रातील शेतकरी News

Maharashtra government makes Sathi portal mandatory for seed and fertilizer sales to prevent farmer fraud
बियाणे विक्रीसाठी ‘साथी पोर्टल’ची गरज का? विक्रेत्यांकडून नियमभंग; बनावट व कालबाह्य बियाण्यांवर…

राज्यात खरीप हंगामपासून प्रमाणित व सत्यतादर्शक बियाण्यांची विक्री ‘साथी पोर्टल’द्वारे करणे शासनाने बंधनकारक केले.

Maize blight spreads in Jalgaon farmers fear heavy crop loss maize cultivation in Jalgaon district
मक्यावर करपाचा प्रादुर्भाव…जळगाव जिल्ह्यातील शेतकरी धास्तावले

खालची पाने अचानक वाळत असल्याचे लक्षात घेता उत्पादन घटण्याच्या शक्यतेने संबंधित सर्व शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत.

Maharashtra agriculture universities face faculty shortage affecting research quality education
कृषी शिक्षण, संशोधनाचे वाजले बारा! जाणून घ्या, कृषी विद्यापीठांतील रिक्त जागा किती?

विद्यापीठे आणि संशोधन केंद्रात पूर्णवेळ प्राध्यापक नसल्यामुळे कृषी शिक्षण आणि संशोधनाचे काम विस्कळीत झाले आहे.

dattatray bharane meets union agriculture minister in delhi maharashtra agriculture shivrajsingh chauhan
खबर पीक पाण्याची : कृषी खात्याला “मामा” बनवू नका…

राज्याचे नवनियुक्त कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची दिल्लीत केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी भेट झाली. योगायोगाने हे दोन्ही नेते “मामा”…

farmers need policy not pity maharashtra
शेतीचे ‘ओसाड’पण दूर करायचे तर…

माजी कृषिमंत्री म्हणाले तसे ‘ढेकळांचे पंचनामे’ थांबवायचे असतील, तर नव्या कृषिमंत्र्यांनी एकदा शेतकऱ्यांना काय हवे आहे, हे विचारावे. त्यांच्याकडे उत्तरे…

Rohit Pawar Viral Video
Video: “वही घ्यायला पप्पांच्या खिशात १० रुपयेही नसतात”, शेतकऱ्याच्या आठवीत शिकणाऱ्या लेकीची रोहित पवारांसमोर व्यथा

Video Of Farmers Daughter: आठवीत शिकणाऱ्या सीमा थुट्टे या विद्यार्थिनीने रोहित पवार यांच्यासमोरच, “शेतकऱ्याचा जीव गेल्यावरच सरकारला जाग येते का?”,…

Sunil Tatkare on Manikrao Kokate
माणिक कोकाटेंना मंत्रिमंडळातून नारळ मिळणार का ? सुनील तटकरे काय म्हणाले…

कोकाटे यांच्या बोलघेवडेपणाने सरकारसमोर अडचणी निर्माण होत असल्याने त्यांना आता एकतर नारळ दिला जाईल किंवा खातेबदल होईल, अशी चर्चा राजकीय…

cooperative banks crisis farm loan defaults hit maharashtra cooperative banks hard as waiver demands grow
कर्जमाफीच्या आश्वासनामुळे हजारो कोटींचे पीककर्ज थकले; जाणून घ्या, जिल्हा मध्यवर्ती बँकांवर किती थकीत कर्जांचा डोंगर

राज्यात कर्जमाफीची सतत चर्चा सुरू असल्यामुळे कृषी कर्जाच्या परतफेडीबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून जूनअखेर राज्यात ३१,२००…

Krishi Samruddhi Yojana to be implemented on lines of Pokra in Maharashtra
‘पोकरा’च्या धर्तीवर राज्यात ‘कृषी समृद्धी’ – कृषी पायाभूत विकासासाठी होणार मोठी आर्थिक गुंतवणूक

राज्य सरकारने एक रुपयांत पीकविमा योजना बंद केल्यामुळे दरवर्षी सुमारे पाच हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे.