Page 102 of महाराष्ट्र सरकार News
एका बाजूला महसुलात होणारी घट, दुसऱ्या बाजूला कर्जाचा आणि खर्चाचा वाढता बोजा अशा दुहेरी आर्थिक संकटात राज्य सापडले असताना,
निवडणुकीच्या तोंडावर विविध घटकांना खूश करण्यासाठी घोषणांचा सुकाळ सुरू झाल्यामुळे राज्याचे आर्थिक नियोजन पार कोलमडणार आहे.

वारंवार बैठका आणि केवळ आश्वासनांची खैरात या पलीकडे ठोस असा काहीही निर्णय घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात नापसंती व्यक्त…
तिहेरी भ्रष्टाचारात रुतलेल्या शेतीपंपांना वीज कमी दराने देऊन वीज खात्यास पृथ्वीराज चव्हाण सरकारने अधिक संकटात ढकलले आहे.
राज्यात मुंबई, औरंगाबाद, नागपूर येथे महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात अध्यादेश काढण्यास सोमवारी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असलेल्या आणि पश्चिम उपनगरातील वाहतुकीचा प्रश्नावर रामबाण उपाय ठरणाऱ्या वांद्रे-वसरेवा या ९.८९ किलोमीटर लांबीच्या सागरी

मुख्यमंत्र्यांनी विचार करणासारख्या क्षुद्र गोष्टींत रस घ्यावा म्हणजे काय? किती वेळ जातो त्यात. शासनाच्या निर्णयात कसा वेग हवा. तो असेल…

कृष्णा खोरे विकास महामंडळात झालेल्या हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्यांचा पर्दाफाश करणारा चौकशी अहवाल गायब करणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक

प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारासाठी देशभर सुरू असलेल्या सर्वशिक्षा अभियानात महाराष्ट्र अव्वल असल्याचे चित्र रंगवले जात असताना राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर या…

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी डोळे वटारल्यानेच ‘आदर्श’ चौकशी अहवालाचा फेरविचार करताना आघाडी सरकारने केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह सुनील…

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी आघाडी सरकारच्या बाजूने जमनत तयार करण्यासाठी पुढील काळात मतदारांवर प्रभाव पाडणारे लोकोपयोगी निर्णय

माळशेज घाट अपघातात मृत्युमुखी पडलेल्या २७ जणांच्या कुटुंबीयांना एसटी महामंडळाने तीन लाख रुपयांची तातडीची मदत जाहीर केली आहे.