Page 5 of महाराष्ट्र सरकार News

या सर्वेक्षणात मुंबईकरांनी सहभागी होऊन अभिप्राय नोंदवण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

निवडणुकीपूर्वी मतांसाठी घेतलेल्या टोलमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना सरकारच्या नाकीनऊ आले असल्याची टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.

नैसर्गिक पावसाने महाराष्ट्र हतबल होत असताना या राज्याचे मंत्रिमंडळ उन्नतमार्ग, नव्या मेट्रो, नागपूर नवनगर यांना मंजुरी देते झाले…

कोविड-१९ काळात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या ( आयसीएमआर) अहवालानुसार, टेलिमेडिसीनच्या वापरामुळे सुमारे २५ ते ३० टक्के प्रत्यक्ष रुग्णालय भेटी टाळल्या…

भारत सरकारच्या आकडेवारीप्रमाणे २०२२-२३ मध्ये गाय व म्हैसवर्गीय पशूंच्या ताज्या व गोठवलेल्या मांसाच्या निर्यातीतून मिळालेल्या उत्पन्नाचा आकडा रु. २ लाख…

पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने आतापर्यंत उसाच्या अनेक जाती विकसित केल्या आहेत, ज्यांचा महाराष्ट्रातील ऊस उत्पादनात मोठा वाटा आहे.

राज्य सरकारने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवून देखील अद्याप नामकरणाबाबत केंद्र…

कबुतरांच्या नावाखाली राजकारण करताना मंगलप्रभात लोढा यांनी ते राज्याचे मंत्री आहेत, एका समाजाचे मंत्री नाहीत याचे भान ठेवावे असा इशाराही…

अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या कथित नाराजीवर बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी, महायुती सरकारमध्ये भुजबळ यांना खूप…

नाशिक जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना ‘सात-बारा’ उताऱ्यावरील नोंदीमुळे प्रतीक्षा करावी लागली.

नाफेडला १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत विक्री केलेल्या कांद्याला प्रतिक्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याची घोषणा राज्य सरकारने…

या वाढीमुळे आता दुकानदारांना क्विंटलमागे १५० रुपयांऐवजी १७० रुपये अतिरिक्त मोबदला मिळणार आहे.