scorecardresearch

Page 51 of महावितरण News

वीजप्रश्नी पालिका-महावितरण यांची समन्वय समिती स्थापणार

वादळी पावसामुळे विस्कळीत झालेला शहरातील वीज पुरवठा त्वरीत सुरळीत करण्याची मागणी मनसेने महावितरणकडे केली आहे. या विषयावर महापौर व वीज…

मान्सूनपूर्वी रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी महावितरणाला आमदारांचा आंदोलनाचा इशारा

महावितरणने नवी मुंबईत रखडलेली कामे तातडीने मार्गी लावावीत, अन्यथा आंदोलनाचा करण्याचा इशारा आमदार संदीप नाईक यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.

महावितरणचे लाखोंचे नुकसान

शहर व परिसरात मंगळवारी दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने महावितरण कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. शहरात उच्चदाब वाहिन्यांचे ६३, तर…

वीजग्राहकांसाठी सुरक्षा ठेव ऑनलाइन भरण्याची सुविधा

ग्राहकांनी यापूर्वी सुरक्षा ठेव जमा केली असली, तरी वीजदरातील वाढ व विजेचा वापर वाढल्यास वीजबिलाची रक्कम वाढते. त्यामुळे एक महिन्याचे…

माधव भंडारी यांचे आरोप बिनबुडाचे

काही राजकीय कारणांमुळे राज्यात वीजपुरवठा खंडीत केला जात असल्याचा भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी केलेला आरोप दिशाभूल करणारा असल्याचे महाराष्ट्र…

विजेच्या लपंडावामुळे डोंबिवलीकर हैराण

मागील दोन आठवडय़ांपासून डोंबिवलीत महावितरणचा वीजपुरवठा सतत खंडित होत असल्याने उन्हाळ्याने हैराण झालेल्या डोंबिवलीकरांची अवस्था केविलवाणी झाली आहे.

नवे खासदार तरी वीजप्रश्नांकडे लक्ष देणार का?

केंद्र शासनाच्या विद्युत कायद्यानुसार स्थापण्यात आलेल्या ज्येष्ठ खासदारांच्या अध्यक्षतेखालील पुणे जिल्ह्य़ाच्या विद्युत समितीची मागील सहा वर्षे एकही बैठक झाली नाही.…

महावितरणकडे ग्राहक क्रमांक एकदाच नोंदवायची सुविधा

महावितरणच्या कॉल सेंटरमध्ये ग्राहकांना एकदाच ग्राहक क्रमांक सांगावा लागणार आहे. ग्राहक क्रमांक सांगून स्वत:चे कोणतेही तीन संपर्क क्रमांक ग्राहकांनी महावितरणकडे…

वादळी पावसामुळे महावितरणचे एक कोटी रुपयांचे नुकसान

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात बुधवारी दिवसभर वादळी वाऱ्यांसह झालेल्या जोरदार पावसामुळे महावितरणचे सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज…

वीज तक्रार निवारण दिन.. पण, तक्रारींचा दुष्काळच

तक्रार निवारण दिनातील तक्रारींची संख्या पाहता ‘महावितरण’ कडून चांगले काम होते आहे की तक्रारींबाबत ग्राहकांमध्ये अनास्था आहे, हा प्रश्न निर्माण…

ऐरोलीमधील महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा

ऐन उन्हाळाच्या दिवसांमध्ये रबाले, गोठिवली, तळवली, घणसोली, ऐरोलीमधील वीजपुरवठा मागील चार ते पाच दिवसांपासून वारंवार खंडित होत असल्याने नागरिक हैराण…