Page 51 of महावितरण News
वादळी पावसामुळे विस्कळीत झालेला शहरातील वीज पुरवठा त्वरीत सुरळीत करण्याची मागणी मनसेने महावितरणकडे केली आहे. या विषयावर महापौर व वीज…
महावितरणने नवी मुंबईत रखडलेली कामे तातडीने मार्गी लावावीत, अन्यथा आंदोलनाचा करण्याचा इशारा आमदार संदीप नाईक यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.
शहर व परिसरात मंगळवारी दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने महावितरण कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. शहरात उच्चदाब वाहिन्यांचे ६३, तर…
ग्राहकांनी यापूर्वी सुरक्षा ठेव जमा केली असली, तरी वीजदरातील वाढ व विजेचा वापर वाढल्यास वीजबिलाची रक्कम वाढते. त्यामुळे एक महिन्याचे…
काही राजकीय कारणांमुळे राज्यात वीजपुरवठा खंडीत केला जात असल्याचा भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी केलेला आरोप दिशाभूल करणारा असल्याचे महाराष्ट्र…
मागील दोन आठवडय़ांपासून डोंबिवलीत महावितरणचा वीजपुरवठा सतत खंडित होत असल्याने उन्हाळ्याने हैराण झालेल्या डोंबिवलीकरांची अवस्था केविलवाणी झाली आहे.
पावसाळ्यात सर्वात मोठा फटका बसतो तो वीज वितरण कंपनीला. याचा विचार करून महावितरणने मान्सूनपूर्व कामांची मोठय़ा प्रमाणात तयारी सुरू केली…
केंद्र शासनाच्या विद्युत कायद्यानुसार स्थापण्यात आलेल्या ज्येष्ठ खासदारांच्या अध्यक्षतेखालील पुणे जिल्ह्य़ाच्या विद्युत समितीची मागील सहा वर्षे एकही बैठक झाली नाही.…
महावितरणच्या कॉल सेंटरमध्ये ग्राहकांना एकदाच ग्राहक क्रमांक सांगावा लागणार आहे. ग्राहक क्रमांक सांगून स्वत:चे कोणतेही तीन संपर्क क्रमांक ग्राहकांनी महावितरणकडे…
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात बुधवारी दिवसभर वादळी वाऱ्यांसह झालेल्या जोरदार पावसामुळे महावितरणचे सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज…
तक्रार निवारण दिनातील तक्रारींची संख्या पाहता ‘महावितरण’ कडून चांगले काम होते आहे की तक्रारींबाबत ग्राहकांमध्ये अनास्था आहे, हा प्रश्न निर्माण…
ऐन उन्हाळाच्या दिवसांमध्ये रबाले, गोठिवली, तळवली, घणसोली, ऐरोलीमधील वीजपुरवठा मागील चार ते पाच दिवसांपासून वारंवार खंडित होत असल्याने नागरिक हैराण…