Page 7 of महावितरण News

मानवी आयोगाने फटकारल्या नंतर महावितरणला जाग; साडेतीन हजार वीज पेट्या बंदिस्त

विधानसभा निवडणुकीपूर्वी शासनाने सामान्य ग्राहकांकडे स्मार्ट प्रीपेड वीज मीटर लावणार नसल्याची घोषणा केली होती. परंतु महावितरणतर्फे आता नादुरुस्त मीटरला बदलून…

जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे, वीज कायद्यानुसार कोणते मीटर बसवायचे हे निश्चित करण्याचा ग्राहकाला अधिकार आहे.

खांदेश्वर व कळंबोलीत विजचोरी केल्याने वीज महावितरण कंपनीने दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये विज चोरी केलेल्या व्यक्तींविरोधात गुन्हे नोंदवले.

ग्राहकाच्या मीटरचे रीडिंग न घेताच बिल पाठवणे, तसेच त्यासंबंधीच्या तक्रारीकडे सातत्याने दुर्लक्ष करणे आणि सुरळीत वीज पुरवठा देण्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष…

करंजाडे वसाहतीमधील वीज पुरवठा सोमवारी दुपारी १२ वाजता खंडीत झाल्यानंतर रात्री नऊ वाजले तरी विजसेवा पुर्ववत न झाल्याने नागरीकांना तब्बल…

मागील पाच दिवसांपासून वीज ग्राहक सुविधा केंद्र बंद झाली आहेत. त्यामुळे वीज ग्राहकांची गैरसोय होऊ लागली आहे.

वीज देयकावरील नावात बदल करण्यासाठी ८०० रुपयांची लाच घेणाऱ्या महावितरणच्या धनकवडी उपविभाग कार्यालयातील प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले.

महावितरणच्या वाहन भाड्यांमध्ये दरवाढ न केल्याने पुरवठादारांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.आंदोलन झाल्यास राज्यातील वीज यंत्रणा विस्कळीत होण्याचा धोका आहे.

वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावत असल्याचा फटका महावितरणच्या वीज वितरण प्रणालीला बसत आहे

कासारवडवली येथील आनंदनगर, कासारवडवली परिसर, हावरे सिटी परिसर या भागातील विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे.

इंडोनेशियातून आयात केलेल्या कोळशाच्या किमतींमध्ये कृत्रिम वाढ करून अदानींच्या कंपन्यांनी आधीच महाराष्ट्राच्या वीजग्राहकांची सुमारे २२०० कोटी रुपयांची लूट केली आहे.…