Page 4 of मलेरिया News

मलेरियाचा मुंबईत २०१० मध्ये उद्रेक झाल्यावर हा आजार रोखण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न केले गेले.

मलेरियाचा मुंबईत २०१० मध्ये उद्रेक झाल्यावर हा आजार रोखण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न केले गेले.

मलेरियापासून बचाव करण्यासाठी पहिल्यांदाच ‘व्हिवाक्स’ या औषधाचे मानवावर संशोधन केले गेले

सध्या जगाला सर्वाधिक धोका आहे हवामान बदलाचा. हवामान बदलामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला

मलेरिया, डेंग्यू यांसारखे आजार पसरविणाऱ्या डासांच्या विरोधात ‘लढणारी’ एक फौजच्या फौज मुंबईत अवतरली आहे.

सन २००० पूर्वी हिवतापाने मृत्यू येण्याचे प्रमाण खूप अधिक होते

पावसासोबत येत असलेले साथीचे आजार मुंबईकरांना नवीन नाहीत; मात्र पावसाचे केवळ शिंतोडे उडत असताना ऑगस्टमध्ये ताप, खोकला यांची साथ वाढली…
मलेरियावरील जगातील पहिली लस ऑक्टोबपर्यंत विक्रीस उपलब्ध होणार आहे, आतापर्यंत या लसीच्या अनेक चाचण्या आफ्रिकेत घेण्यात आल्या असून..

स्वाइन फ्लूने भारतास पुरते जेरीस आणले असतानाच आता म्यानमार-भारत सीमेवर कुठल्याही औषधांना न जुमानणारा मलेरियाचा प्रकार उघडकीस आला आहे.
मुंबईमध्ये डेंग्यूपाठोपाठ आता हिवतापाच्याही साथीचा प्रादुर्भाव वाढू लागला असून अनेक नागरिक हिवतापाने आजारी पडत आहेत.
शहरात वाढणाऱ्या मलेरिया, डेंग्यू आजारावर नियंत्रण मिळविण्यात पालिका प्रशासनाला अद्याप यश आलेले नसून पालिका रुग्णालयात आजही २६ रुग्ण या डेंग्यूवर…
राज्यात मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णांचे वाढलेले प्रमाण लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेने मलेरिया, डेंग्यू नियंत्रण विशेष अभियान हाती…