मालेगाव बॉम्बस्फोट News

सप्टेंबर २००८ रोजी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात चिंचवड येथील समीर कुलकर्णी यांचे नाव आले होते. न्यायालयाने नुकतीच या खटल्यातील सर्व आरोपींची…

मालेगाव बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्याची सुनावणी १७ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पूर्ण झाली. त्यानंतर न्यायालायने सर्व म्हणजे ७ आरोपींची निर्दोष सुटका केली…

शहरातील भिकू चौकात झालेल्या या बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहित यांच्यासह एकूण सात संशयितांची न्यायालयात निर्दोष मुक्तता झाल्यानंतर मालेगावात तीव्र…

बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू आणि शंभरावर लोक जखमी झाले होते. या प्रकरणाचा तपास मालेगाव पोलिसांकडून राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाकडे सोपविण्यात…

गोरे म्हणाले, ‘मालेगाव बॉम्बस्फोटाच्या संदर्भातील न्यायालयाने दिलेला निकाल हा जनतेच्या मनातला निकाल लागला आहे. त्यामुळे या निकालाविरोधात राज्य सरकार पुढे…

Avimukteshwaranand : शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांना भगवा दहशतवाद या बाबत प्रश्न विचारला असता त्यांनी यावर उत्तर दिलं आहे.

NCP-SCP MLA Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाज म्हणाले, “सनातनी दहशतवाद मान्य करावाच लागेल! सनातनी दहशतवादाचे अस्तित्व आजचे नाही; तर, ते…

गेल्या १५ दिवसांत राज्यातील दोन महत्त्वाच्या प्रकरणांचा दोन स्वतंत्र न्यायालयांनी सारखाच निकाल देत तपास यंत्रणांच्या तपासातील त्रुटींवर बोट ठेवून पुराव्यांअभावी आरोपींना…

आता आरोपी निर्दोष ठरल्यानंतर तपासातील त्रुटी, राजकीय हस्तक्षेप आणि अद्यापही शोधात असलेले खरे आरोपी या सर्व बाबींकडे गंभीरपणे पाहण्याची गरज…

‘सनातनी दहशतवाद’ असा उल्लेख करून पृथ्वीराज चव्हाण यांनी भगव्या विचारसरणीचा अपमान केल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

निकालपत्रात न्यायालयाने अभिवन भारत संस्था आणि संस्थेशी साध्वी, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी या तिघांच्या संबंधाबाबतच्या आरोपांबाबत निरीक्षणे नोंदवली आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी दुपारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना मालेगाव बाॅम्बस्फोट प्रकरणाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना तत्कालीन काँग्रेस सरकारवर निशाणा साधला.