Page 13 of आंबा News

डाळिंबाची निर्यात मागील वर्षी सुमारे २० हजार टनांची होती. यंदा ती ४० हजार टनावर पोहोचली आहे.

या केंद्रात कोकणातील आंबा अद्याप आला नसला तरी देशभरातील आंबे प्रक्रिया करण्यासाठी येत आहेत.

यंदा हवामानातील बदल, अवेळी कोसळणाऱ्या पावसामुळे आंबा व काजू पिकात पन्नास टक्के घट झाली आहे.

कैरीचा आंबा तयार होतो, तसे त्यात ‘अ’ जीवनसत्त्व तयार होते आणि तिचा रंगही बदलत जातो


पद्मश्री कलीमुल्ला यांनी आंब्याच्या तीन नवीन प्रजाती निर्माण केल्या आहेत.

उत्तम हापूस आंब्याची निर्यात व्हावी म्हणून हे यंत्र एका अभियंत्याकडून बनवून घेतले आहे.

आंब्याच्या दर्जानुसार दरामध्ये किमान तफावत असावी अशी मागणी करण्यात आली.

कोकणातील हापूस आंब्याची आवक घटली आहे. केवळ ३९ हजार पेटय़ा तुर्भे येथील फळबाजारात आल्या आहेत.

उरणमधील आंबा उत्पादनात २० टक्के पेक्षा अधिकची घट होण्याची शक्यता कृषी विभागाकडून व्यक्त केली जात आहे.


सलग तिसऱ्या वर्षी जिल्ह्यास अवकाळी पाऊस आणि गारांचा तडाखा बसला.