फळांचा राजा आंब्याला ‘हापूस’ हे नाव कसं पडलं? हा शब्द नेमका आला कुठून? जाणून घ्या! | Alphonso Mango
गेल्या काही वर्षांतील लहरी हवामानाचा फटका ‘कोकणच्या राजा’ला बसू लागला आहे. तशात कर्नाटकी आंब्याकडून स्पर्धा आणि कीडरोगाचा धोका ही नवी…
राज्यातील केशर आंबा साधारण एप्रिलअखेर किंवा मे महिन्याच्या सुरुवातीस बाजारात येतो.
कमी दराने फळ विक्री दाखवून उपकर बुडवणाऱ्यांवर आता एपीएमसी प्रशासन लक्ष ठेवून राहणार आहे.
अनेक नैसर्गिक संकटांवर मात करीत चिरनेरमध्ये आंबा पीक घेतले जात असून याच जंगलात आग लागल्याने शेतकऱ्यांच्या शेकडो आंबा झाडांची राख…
भारतासह परदेशात प्रसिद्ध झालेला आंब्याला ‘हापूस’ हे नाव कसे पडले? तसेच हा शब्द मराठी भाषेत नेमका कुठून आला? यामागची रंजक…
२९ तारखेला कृषी उत्पन्न बाजारपेठेत तब्बल ३६० पेट्या कोकणातून आल्या. त्यात देवगड २५० पेट्या रत्नागिरी ८० पेट्या तर माणकोट येथून…
Mango Price In Mumbai Pune 2024: जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात मुंबई व पुण्यात फळांचा राजा आंबा यांनी दिमाखात प्रवेश केला…
यावर्षीचा पहिला आंबा नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात दाखल झाला आहे. रत्नागिरीतून आंब्याच्या पहिल्या दोन पेट्या एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झाल्या आहेत.…
घाऊक बाजारात मालावी आंब्यांच्या एका पेटीला प्रतवारीनुसार दोन हजार ते २७०० रुपये दर मिळाले आहेत.
उन्हाळ्यात लागणारा आंबा चक्क पावसाळ्यात आल्याची घटना चंद्रपुरात उघडकीस आली असून यामुळे सर्वत्र कुतुहल व आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आंबा खाल्ल्याने खरंच कुणाचा मृत्यू होऊ शकतो का? खरंतर आंब्यांना पिकवण्यासाठी कोणत्या केमिकलचा वापर केला जातो. जाणून घेऊयात याबाबत सविस्तर…