Page 15 of आंबा News

उन्हाळा आला की, आंब्याच्या अवीट गोडीची आठवण येणे स्वाभाविक असले तरी शहरात वेगवेगळ्या जातींच्या फळांची फसवणूक करण्यासाठी लागलेली स्पर्धा
अक्षय्य तृतीयेपासून आंब्याचा स्वाद चाखणाऱ्या ग्राहकांसमोर यंदा प्रतिकूल हवामानामुळे बोटावर मोजता येतील एवढेच पर्याय शिल्लक राहिल्याने आणि त्याचा परिणाम दरावरही…
पाऊस व गारपिटीमुळे आंब्याचा मोहोर गळून जातो व उत्पादनावर वाईट परिणाम होतो, पण मध्य प्रदेशातील नूरजहाँ या आंब्याच्या खास प्रजातीचे…
फळांचा राजा अशी ओळख असणारे व आपल्या आंबट-गोड चवीने व रसाळ गुणधर्मामुळेच लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वामध्ये लोकप्रिय असणारे फळ म्हणजे आंबा…

राज्यात पडलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांवर अवकळा आणली असली तरी कोकणातील हापूस आंब्याबाबत ‘थोडी खुशी, थोडा गम’चा माहोल

कोकणात गेले दोन दिवस पडलेल्या अवकाळी पावसामुळे रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमध्ये आंबा व काजूचे सुमारे ५० ते…
रायगड जिल्ह्याला शनिवारी पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. दुपारपासून सुरू झालेल्या पावसाने आंबा, काजू व वाल हे पीक…
हवामानातील बदल आणि गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे यंदा आंबा पीक उशिराने बाजारात दाखल होणार आहे.

दुष्काळी परिस्थितीमुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला असतानाच, गारपीट आणि अवकाळी पावसाच्या रूपाने महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अस्मानी संकट ओढावले आहे.

आरोग्याला घातक असल्याचा दावा करत हापूसला अटकाव करणाऱ्या युरोपीय समुदायाने पुन्हा एकदा हापूसला युरोपात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.

‘आंबा उत्पादनाची बापट पद्धती’ हा लेख ‘लोकप्रभा’मध्ये प्रसिद्ध झाला होता. त्यावर आलेल्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या या प्रतिक्रिया-

‘आंबा उत्पादनाची बापट पद्धती’ हा लेख ‘लोकप्रभा’मध्ये प्रसिद्ध झाला होता. त्यावर आलेल्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या या प्रतिक्रिया-