Page 17 of आंबा News

मोहर येण्याच्या सुरुवातीला पडलेला पाऊस, त्यानंतर फलधारण होताना वाढलेले तापमान यामुळे यंदा रायगड जिल्ह्य़ात आंब्याचे उत्पादन घटले आहे. त्याचबरोबर पक्वतादेखील…

नैसर्गिक पद्धतीने पिकविलेला आणि अस्सल कोकणातून खुद्द शेतकऱ्यांनी आणलेल्या हापूस आंबा महोत्सवास मंगळवारपासून नाशिकमध्ये सुरुवात होत आहे.

राज्यात उन्हाचा वाढलेला पारा कोकणातील हापूस आंब्याच्या पथ्यावर पडला असून आंबा तयार होण्याची प्रक्रिया झपाटय़ाने होऊ लागली आहे.
आंबे विक्रीच्या गाळ्यांमध्ये कॅल्शियम कार्बाइड सापडूच नये याची खबरदारी आता विक्रेते घेऊ लागले आहेत. छुप्या पद्धतीने कॅल्शियम कार्बाइड वापरून पिकवलेला…
उन्हाळा आला की आंब्याच्या रसाची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. पिकलेले आंबे बाजारात आले की त्याच्या घमघमाटाने जिभेला पाणी सुटले नाही
युरोपियन महासंघाने १ मेपासून घातलेल्या हापूस आंब्याच्या युरोपवारी बंदी मुळे दरवर्षी मुंबईतील हिरेव्यापाऱ्याकडून परदेशात देण्यात येणाऱ्या हापूस
यंदाच्या वर्षीही देशात आंबे महाग असणार आहेत, एकूणच आंब्याचे उत्पादन २० टक्क्य़ांनी कमी होणार आहे, कारण अनेक राज्यात गेल्या महिन्यातील…
कोकण विकास प्रतिष्ठानच्यावतीने १२ एप्रिल ते २७ मे या कालावधीत मुंबईत पाच ठिकाणी आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
गारपिटीमुळे मोठय़ा प्रमाणात आंब्याच्या झाडाची नासधूस बघता यावेळी विदर्भातील बाजारपेठांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत आंब्याची आवक कमी झाली आहे.

गारपिटीचा फटका द्राक्ष व अन्य बागायतदारांना बसला असतानाच, सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातीलही आंबा व काजू बागायतदारांना बदलत्या वातावरणाचा फटका बसला आहे.

मुंबईत यंदा पडलेल्या गुलाबी थंडीची मजा मुंबईकरांनी भरभरून घेतली असली तरी कोकणातील हापूस आंबा बागायतदार आणि मुंबईतील घाऊक व्यापाऱ्यांच्या मनसुब्यांवर…
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे कोकणातही सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, मोहोराने फुललेल्या आंब्याच्या बागांसाठी हे वातावरण…