माणिकराव कोकाटे News

रेमिनी येथे ४ ते ९ मे या काळात कृषी विषयक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान या संदर्भात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मुंबईत एक महत्वाची बैठक बोलावली आहे.

राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा, या मागणीसाठी प्रहार संघटनेच्यावतीने राज्याचे कृषिमंत्री ॲड. माणिक कोकाटे यांच्या शहरातील निवासस्थानासमोर शुक्रवारी…

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे व शेतकऱ्यांना भिकारी संबोधणारे संतापजनक वक्तव्य कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केल्याबाबत शेतकऱ्यांनी या वेळी संताप व्यक्त…

शेतकऱ्यांच्या विरोधात वक्तव्ये करून वादाला निमंत्रण देणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी चांगलीच कानउघाडणी…

‘शेती हा भांडवली व्यवसाय आहे. शेतकऱ्याकडे भांडवल नसेल, तर शेतकरी शेती करू शकणार नाही. पैशांअभावी शेतकरी बँकांकडून कर्ज काढतो आणि…

कृषिमंत्री म्हणून माझ्याकडे बदल्याचे कोणतेही अधिकार ठेवणार नाही, अगदी अपवादात्मक परिस्थितीच मी लक्ष घालेन, असेही कोकाटे यांनी सांगितले.

जिल्हा नियोजन भवनमधील सभागृहात जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून तीन दिवसीय ‘आरोग्य मंथन शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे.

यावेळी शेतकऱ्यांना दिलासा देताना पालकमंत्री कोकाटे यांनी, सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकाऱ्यांना दिले असल्याचे सांगितले.

Manikrao Kokate : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी राज्यातील शेतकऱ्यांची माफी मागितली आहे.

माडसांगवी येथील द्राक्षबागांची पाहणी करताना कर्जमाफीच्या मुद्यावरून कृषिमंत्री कोकाटे यांनी शेतकऱ्यांना सुनावले.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे अडचणीत आले असून विरोधकांनी त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे.