Page 11 of मंत्रालय News

मंत्रालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीत वैयक्तिक कामासाठी आलेल्या तरुणाच्या बॅगेत चाकू आढळल्याने गुरुवारी खळबळ उडाली.

नावी दूरध्वनी करून आरोपीने मंत्रालय उडवून देण्याची धमकी दिली.

गेल्या १०५ दिवसांपासून धरणग्रस्त शेतकरी मोर्शीत आंदोलन करत आहेत.

अप्पर वर्धा धरणग्रस्तांच्या प्रश्नांबाबत राज्यातलं सरकार गंभीर नाही असा आरोप या धरणग्रस्तांनी केला आहे. आपल्या मागण्या मांडण्यासाठी हे धरणग्रस्त आज…

अप्पर वर्धा धरणग्रस्तांना गेल्या ४५ वर्षांपासून सरकारकडून मोबदला मिळला नसल्याचे सांगत धरणग्रस्तांनी आज थेट मंत्रालयात आंदोलन केलं.

राज्याच्या कानाकोपऱ्यातून मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मंगळवारी पाच हजारपेक्षा अधिक अभ्यागतांनी मंत्रालयाला भेट दिली.

ऑगस्टअखेरपर्यंत प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याचे आदेश

इचलकरंजी महापालीकेसाठी शासनाने मंजूर केलेल्या सुळकूड उद्भव दुधगंगा पाणी योजना कार्यान्वित करणे संदर्भात अखेर इचलकरंजी आणि कागलचे नेते एकत्रित येण्याचा…

राज्यात पर्यटन वाढीसाठी कॅसिनोला परवानगी द्यावी, असा एक मतप्रवाह असतानाच १९७६ मध्ये कॅसिनो सुरू करण्यासाठी झालेला कायदा रद्द करण्याचा निर्णय…

गतिमान आणि पारदर्शी प्रशासनासाठी माहिती व तंत्रज्ञान विभागाचे मोठे महत्व आहे. मात्र सनदी अधिकारी (आयएएस) या विभागात काम करण्यास फारसे…

छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श कार्य डोळय़ासमोर ठेवून आपण राज्याचा कारभार करीत आहोत.

दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधला असता त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. याप्रकरणी एका संशयीताला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी…