
सामान्य प्रशासन खात्याच्या शेरेविषयक परिपत्रकाची अंमलबजावणी सुरू झाल्यावर गुणवत्तापूर्ण तपासणीत बाद ठरलेल्या फायलींचा ढीग दालनात साचू लागल्याने अवघे मंत्रिमंडळ संतापले.
भारतीय प्रशासन सेवेतील (भा.प्र.से.) ४७ अधिकारी पुढील वर्ष अखेरीपर्यंत सेवानिवृत्त होत असल्याने राज्य प्रशासनात सनदी अधिकाऱ्यांची कमतरता जाणवणार आहे.
राज्याच्या प्रशासनात सनदी अधिकाऱ्यांची संख्या आधीच कमी आहे. त्यात पुढील वर्षी भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) २९ अधिकारी सेवानिवृत्त होणार आहेत.
अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे ३ हजार ८९८ कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आले आहे.
यापूर्वीही संतोष बांगर यांनी शासकीय कर्मचाऱ्यांना दमदाटी केली होती
राज्यात भेसळ, बनावट औषधे, गुटखाविरोधात कारवाई करणाऱ्या अन्न व औषध प्रशासनाला प्रत्येक कारवाईच्या वेळी पोलिसांची मदत घ्यावी लागते.
राज्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना बाजार समितीची निवडणूक लढविण्याचा अधिकार देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
माजी मंत्री तसेच विरोधी पक्षांतील महत्त्वाच्या नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात किंवा संपूर्ण काढून घेण्याच्या सरकारच्या निर्णयाचा विरोधी पक्षाने निषेध केला…
महाविकास आघाडी सरकारच्या काळातील मंत्री आणि नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
गाडगेबाबा महानच होते, त्यांची उपेक्षा करून सरकारने आपली उंची दाखवून दिली आहे.
जनतेची प्रलंबित कामे मार्गी लागावी म्हणून सरकारने ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडय़ा’ला ५ नोव्हेंबपर्यंत एक महिना मुदतवाढ दिली असली तरी…
१ कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करुन देण्याचे निर्देश
राज्यातील महापालिका, नगरपालिका आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर गणेशोत्सवात दर्शन मोहीम राबवल्यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकार पुन्हा कामाला लागत असून…
एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर मंत्र्यांची खाती काढून घेण्यात आली असून, त्यांनी गेल्या महिन्याभरात घेतलेल्या निर्णयांच्या सर्व फायली ताब्यात घेण्याची…
मंत्रालयात देखील ओमायक्रॉनचे बाधित रुग्ण आढळल्याचं समोर आलं असून दोन पोलीस आणि एका क्लार्कला ओमायक्रॉनची लागण झाली आहे.
सदर प्रकार वेळीच लक्षात आल्याने पुढील अनर्थ टाळला आहे.
मंत्रालयात न जाता मुख्यमंत्र्यांनी केलेल्या ‘वर्क फ्रॉम होम’मुळे विरोधकांनी सातत्याने बोचऱ्या टीका केल्या आहेत.
सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिले.
अविनाश शेटे असे त्या तरुणाचे नाव असून त्याने अंगावर रॉकेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला.
स्पर्धा परीक्षेतून मंत्रालयातील पदांसाठी निवड झालेले बहुतांश उमेदवार मुंबईच्या बाहेरचे असतात.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.