Page 3 of मंत्रालय News

महामार्गांवरील २२ पैकी १६ अपघातप्रवण ठिकाणे वाहतूक कोंडीमुक्त झाली असल्याचा दावा ‘एनएचएआय’कडून करण्यात आला आहे.

निधी व्यवस्थापनातील पारदर्शकता यामुळे हा कक्ष पालघर जिल्ह्यासाठी विशेषतः ग्रामीण आदिवासी भागासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे.

मंत्रालयात पार पडली उच्चस्तरीय बैठक


गेल्या ७० वर्षापेक्षा अधिक काळ एसटी महामंडळ इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या कंपन्याकडून डिझेल खरेदी करीत आहे…

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक मंगळवारी मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती.

ठाणे जिल्हा रुग्णालय मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांसाठी वरदान ठरणार…

सदर शासन निर्णय बेकायदा असून यासंदर्भात ‘महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण’ किंवा उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा मुख्य सचिवांना दिलेल्या निवेदनात दिला…

अनुकंपाच्या सर्व रिक्त जागा भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला…

जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे यांच्या पुढाकाराने आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांच्याशी मंत्रालयात झालेल्या विशेष बैठकीनंतर हा निर्णय…

आत्महत्या रोखाव्या, या मागणीसाठी सहदेव होनाळे हे खांद्यावर नांगर घेऊन मंत्रालयाच्या दिशेने पायी निघाले.

येत्या १५ जुलै रोजी आझाद मैदानावर मुंबईतील फेरीवाले आंदोलन करणार आहेत. तसेच, पर्यायी जागा देईपर्यंत फेरीवाल्यांवर कारवाई न करण्याची मागणी…