scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 190 of मराठा आरक्षण News

मराठा आरक्षण रखडल्याचा फटका राष्ट्रवादीला

मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत होऊ शकला नाही़ लोकसभेच्या आचारसंहितेमुळे हा निर्णय आता लोकसभा निवडणुकीनंतरच होण्याची शक्यता…

आचारसंहितेपूर्वी आरक्षणाचे काय ते ठरवा, अन्यथा.. मेटे

आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय न घेतल्यास लोकसभेच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षांविरुद्ध भूमिका घेण्याचा इशारा ‘शिवसंग्राम’चे अध्यक्ष विनायक…

मराठा आरक्षणाविषयी राज्य सरकारकडून केवळ नाटकबाजी – एकनाथ खडसे

राज्यातील आघाडी सरकारने मराठय़ांना आरक्षण देण्याच्या विषयावर केवळ नाटक केले असून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या आत

‘मराठा’ तितुकाच मेळवावा..

राज्यात मराठा जमात राजकीयदृष्टय़ा अत्यंत सक्षम आणि तालेवार आहे. इतर मागास जातींचे प्रमाण मराठय़ांपेक्षाही अधिक आहे.

मराठा आरक्षणास सरकार राजी

निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाच्या मतांचे धृवीकरण करण्याच्या उद्देशानेच सध्याच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला २० टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याची…

मराठा आरक्षण कायद्यात बसविणे हे सरकारपुढील आव्हान

मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या व शिक्षणात २० टक्के आरक्षण ठेवण्याची प्रमुख शिफारस असलेला राणे समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला…

इथे (तरी) जातीचा उल्लेख नको..

शिवनेरीवर १९ फेब्रुवारीस शिवजयंती साजरी करताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा आरक्षणाबद्दल ग्वाही दिली. गेली एकदोन वर्षे शिवजयंती आणि शिवराज्याभिषेक…

मराठा आरक्षणाबाबत लवकरच निर्णय- मुख्यमंत्री

मराठा आरक्षण संदर्भात राणे समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात असून, तो प्राप्त होताच मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल,…

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या दृष्टीने ठोस पावले – मुख्यमंत्री

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्यादृष्टीने ठोस पावले टाकली जात आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी शिवनेरी येथे केले.

‘ओबीसीतच २५ टक्के आरक्षण हवे’ मराठा आरक्षणाबाबत तडजोड नाही- मेटे

मराठा समाजास ओबीसीमध्येच व २५ टक्के आरक्षण हवे आहे, यामध्ये कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही, मात्र महाराष्ट्रातील सरकारमध्ये काही वेगळाच…

मराठा नेत्यांनी कुटुंबाचेच भले केले -विनायक मेटे

महाराष्ट्रातील मराठा नेत्यांना समाजाशी काहीही देणे-घेणे नाही. मराठा समाजाच्या मतांवर निवडून येणाऱ्या नेत्यांनी केवळ स्वत:च्या कुटुंबाचे भले केले.