मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्षपद पाटील यांच्याकडे आल्याने मराठा आरक्षणसाठी राज्य सरकारच्या सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावावी लागेल.
मराठा आरक्षणाबाबतच्या राज्य मागासवर्ग आयोगाकडे असलेल्या सर्व सुनावण्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या पुनर्विचार याचिकेच्या निकालानंतरच घेतल्या जातील, असा निर्णय महाराष्ट्र…