scorecardresearch

Page 8340 of मराठी बातम्या News

म्हाडाच्या ३८३८ घरांच्या ताब्याचा प्रश्न मिटला

प्रतीक्षा नगरातील १९६ घरांखेरीज २०११ मधील इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र ‘म्हाडा’च्या मुंबई मंडळातर्फे २०११ मध्ये काढण्यात आलेल्या ४०३४ घरांच्या सोडतीपैकी प्रतीक्षा…

शहरातील बहुतांश ऑटो धोकादायक स्थितीत

शेकडो ऑटोंना फिटनेस प्रमाणपत्रच नाही उपराजधानी म्हणवून घेणाऱ्या नागपूर शहरातील बहुतांश ऑटोरिक्षांची स्ेिथती प्रवास करण्याजोगी नाही, या वस्तुस्थितीकडे वारंवार दुर्लक्ष…

एसएनडीएलविरुद्धच्या संतापाचा स्फोट;भाजयुमो कार्यकर्त्यांची तुफान तोडफोड सिव्हिल लाईन्समधील कार्यालय उद्ध्वस्त

एसएनडीएल कंपनीतर्फे नागरिकांना येणाऱ्या वाढीव वीज देयकांविरुद्ध खदखदणाऱ्या असंतोषाचा आज पुन्हा एकदा जबरदस्त स्फोट झाला. भारतीय जनता युवा मोर्चाच्या शेकडो…

आठवलेंचे स्वप्न भंगण्याची शक्यता;शिवसेनेचा रामटेकवरील दावा कायम

जागावटपाच्या तडोजोडीत रामटेक लोकसभा मतदारसंघात स्वत:चा उमेदवार उभा करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतल्याने महायुतीतील आठवल गट नाराज झाला आहे. पुढील वर्षी…

ग्रुप कॅप्टन महेश उपासनी एनसीसी मुख्यालयाचे प्रमुख

नागपूर एनसीसी मुख्यालयाचे ग्रुप कमांडर म्हणून ग्रुप कॅप्टन महेश उपासनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आजपासून सूत्रे सूत्रे स्वीकारली.…

जिल्ह्य़ातील कॉंग्रेस नेते चिडीचूप,साऱ्यांचेच प्रदेशाध्यक्षांकडे बोट!

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लेलवार व डॉ. करपे अद्याप फरार नक्षलवाद्यांना शस्त्र पुरवठा करणारे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बंडोपंत मल्लेलवार व डॉ.…

नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानातील विश्रामगृह परिसरात दारूच्या बाटल्यांचा खच!

दररोज शेकडो पर्यटक येणाऱ्या नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानातील विश्रामगृहात वन्यजीव विभागाने सुधारणा घडवून आणण्याऐवजी दर दिवशीच्या भाडय़ात वाढ करून पर्यटकांच्या खिशाला…

नागपूर विभागातील ८५ यात्रेकरूंचा अद्याप संपर्क नाही

* ३१५ पैकी २३० यात्रेकरू नातेवाईकांच्या संपर्कात * आतापर्यंत ८७ जण सुखरूप परतले बद्रीनाथला गेलेल्या नागपूर विभागातील ३१५ यात्रेकरूंपैकी २३०…

अमरावती विभागात २५ टक्के क्षेत्रात पेरण्या, प्रकल्पांमध्ये ३० टक्के जलसाठा

पश्चिम विदर्भात पेरण्यांच्या कामांनी गती घेतली असून आतापर्यंत २५ टक्के क्षेत्रात पेरा पूर्ण झाला आहे. त्यात कपाशीचे क्षेत्र सर्वाधिक आहे.…

कर्ज आणि व्याज सवलतींपासून शेतकरी वंचित राहणार

आधी कर्जफेड, नंतर कर्ज.. राष्ट्रीयीकृत बँॅकांचे धोरण जिल्हा बँक दिवाळखोरीत निघाल्याने गेल्या दोन वर्षांंपासून शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बॅंकेमार्फत पीक कर्जाचा पुरवठा…