रायगड जिल्ह्य़ाची राजधानी असलेल्या अलिबागला जोडणाऱ्या उरण तालुक्यातील करंजा ते रेवस (अलिबाग) अशी महाराष्ट्र मेरिटाइमच्या देखरेखीखाली जलप्रवासासाठी बोट सेवा चालविली…
अण्वस्त्रसज्जतेत आणखी एक पाऊल पुढे टाकत भारताने सोमवारी लांब पल्ल्याच्या अण्वस्त्रसज्ज क्षेपणास्त्राची सोमवारी बंगालच्या उपसागरात यशस्वी चाचणी घेतली. या क्षेपणास्त्राची…
एकीकडे खाप पंचायतीचे निर्णय जनसामान्यांच्या दृष्टीने जाचक ठरत असताना, येथील राहेरा गावच्या महापंचायतीने मात्र समाजातील विकृती ठेचून काढणारे निर्णय घेतले…
केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा यांच्या गूढरीत्या झालेल्या मृत्यूबाबत थरूर यांना अनेक प्रश्नांचे समाधानकारक स्पष्टीकरण देणे बंधनकारक असल्याचे…
गतविजेत्या वेस्ट इंडिजने बांगलादेशविरुद्ध ७३ धावांनी शानदार विजय मिळवत आयसीसी ट्वेन्टी-२० स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आपल्या आशा जिवंत राखल्या.