scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

ट्रेक डायरी

‘मिडअर्थ’ संस्थेतर्फे येत्या २९ एप्रिल ते ९ मे या कालावधीत रूपकुंड येथे पदभ्रमणाचे आयोजन केले आहे.

गिर्यारोहणास‘उद्योगाचे बळ’

कालपर्यंत ‘गिर्यारोहण’ हा खेळ केवळ हौसेच्या आणि ध्यासाच्या पातळीवर सुरू होता. आजही काही प्रमाणात तो तसाच चालू आहे. परंतु गेल्या…

खाडीतील मासळीचे प्रमाण घटले

मच्छीमार आणि खवय्यांची मात्र सध्या उरण परिसरात निराशा होऊ लागली असून, या परिसरात विकासाच्या नावाने होणाऱ्या मातीच्या भरावामुळे खाडीची नैसर्गिक…

आरटीओ कार्यालयात एजंटकडून नागरिकांची लूट

नवी मुंबई आरटीओ कार्यालयात नागरिकांना आलेला वाईट अनुभव आणि होणारा खर्च व वेळ टाळण्यासाठी अनेक जण कार्यालयाच्या आवारातील एजंटची मदत…

मानवाधिष्ठित राष्ट्रीयत्वाची संकल्पना हवी -अनुराधा प्रभुदेसाई

सैन्यदलासारखी धर्मनिरपेक्षता आणि राष्ट्रीय एकात्मता अन्यत्र कुठेही नाही. त्या सैनिकांप्रमाणेच आपण भारतीय संस्कृती अंगीकारली पाहिजे.

नव्या कोऱ्या गाडीच्या परीक्षणाची अजब त-हा…

स्टेनलेस स्टीलची बांधणी असलेली लोकल, चांगली बैठक व्यवस्था, हवेशीर मोठय़ा खिडक्या, आधुनिक डिस्प्ले बोर्ड आणि कधीही न खराब होणारा देखणा…

लाखो मध्यमवर्गीय अनधिकृत शासनाच्या धोरण लकव्यामुळे

अंबरनाथ येथील सूर्योदय, डोंबिवली येथील मिडल क्लास आणि हनुमान या तीन सोसायटय़ांमधील रहिवाशांची संख्याच ५० हजारांहून अधिक आहे.

अस्वच्छ तलावांची कर्ज काढून धुलाई

तलावांचे शहर म्हणून एकेकाळी नावाजल्या गेलेल्या ठाणे शहरातील तलावांच्या देखभाल तसेच सुशोभीकरणासाठी महापालिकेकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने काही मोजके अपवाद…

‘२६/११ च्या हल्ल्यातील पोलिसांचे बलिदान श्रेष्ठच’

२६/११ च्या हल्ल्यातील मारल्या गेलेल्या प्रत्येक पोलिसांचे बलिदान हे भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या बलिदानाइतकेच श्रेष्ठ आहे.

संबंधित बातम्या