scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

‘सत्यमेव जयते’ टीम तिसऱ्यांदा मांझी परिवाराला भेटणार

सत्यमेव जयते’च्या पहिल्या पर्वाच्या वेळी त्यांची ओळख गया येथील ‘माऊंटन मॅन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दशरथ मांझींच्या अचाट पराक्रमाशी झाली होती.

मै तेरी ‘हिरो’ चित्रिकरणादरम्यान वरूणला इलियानाने संभाव्य अपघातापासून वाचवले

वडिलांचे बॅनर आणि चॉकलेटी चेहरा याच्या जोरावर हिरो म्हणून बॉलिवूडमध्ये पाय रोवू पाहणाऱ्या वरूण धवनला त्याच्याच सेटवर त्याच्या नायिकेने वास्तवातली…

पूर्वाचलमधील कर्तृत्ववान‘विद्युल्लता’

अरुणाचल प्रदेशातून मुले आणि महिलांचे अपहरण होऊ नये म्हणून काम करणाऱ्या पद्मश्री बिन्नी यांगा, अंमली पदार्थाच्या विरोधात मोहीम राबविणाऱ्या आईनी…

आहार नियोजनावरील पुस्तकांचा समावेश अभ्यासक्रमात व्हावा -परेश रावल

आहार व्यवस्थापन ही आधुनिक काळाची गरज असून याविषयी माहिती देणाऱ्या पुस्तकांचा समावेश शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात केला गेला पाहिजे, असे…

पूल काही होईना, स्मशानात जाता येईना..

गेल्या अनेक वर्षांमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या ‘अर्थपूर्ण’ मर्जीने दहिसरचा उभा-आडवा विकास झाला. मात्र गेल्या ६०-७० वर्षांमध्ये दहिसर पश्चिमेच्या हिंदू…

लहान मुलांसाठीचे लेखन विचारपूर्वक करणे आवश्यक- रत्नाकर मतकरी

लहान मुलांसाठी कोणीही नाटक लिहू शकतो, हा समज चुकीचा आहे. या मुलांसाठी लेखन करताना ते अत्यंत संस्कारक्षम आणि विचारपूर्वक करणे…

सुखासाठी समजूतदार वृत्ती हवी -डॉ.विजया वाड

रत्येकालाच सुखाची अपेक्षा असते. कथांचा शेवट सकारात्मक व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी माणसांमध्ये समजूतदार वृत्ती असणेदेखील गरजेचे आहे, असे…

देशाला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी साहित्यिकांवर-कोठारी

भारताचा विकास करण्यासाठी चांगल्या वाड.मयची आवश्यकता आह़े तसेच देशाला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी आजच्या साहित्यिकांवर आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे…

मराठी चित्रपटात ‘अरेबिक’ बाजाचे गाणे

‘कॅपेचिनो’ या आगामी मराठी चित्रपटाच्या निमित्ताने चित्रपट संगीतातील वेगवेगळ्या प्रकारच्या गाण्यांमध्ये आता ‘अरेबिक’ बाज असलेल्या एका नव्या गाण्याची भर पडणार…

बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीतर्फे‘ग्रीन गाईड ट्रेनिंग’ कार्यशाळा

बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीतर्फे ८ आणि ९ तसेच १५ आणि १६ मार्च या दिवशी ‘ग्रीन गाईड ट्रेनिंग’ या विषयावर एका…

दुर्गप्रेमी: सज्जनगडावर चतुर्थ दुर्ग साहित्य संमेलन पार पडले.

सज्जनगडावर नुकतेच चतुर्थ दुर्ग साहित्य संमेलन पार पडले. या संमेलनाच्या निमित्ताने गोनीदा दुर्गप्रेमी मंडळाच्या वतीने ‘दुर्ग’ या संकल्पनेवर आधारित ‘दुर्गप्रेमी’…

‘गिरिप्रेमी’चे नवे पाऊल: मकालू

चार गिर्यारोहकांपुरते चालणारे ‘गिर्यारोहण’ समाजाभिमूख केले. गिर्यारोहणाचा हा प्रवास असाच पुढे उत्तुंग करत संस्थेने नव्या मोहिमेच्या दिशेने यंदा पाऊल टाकले…

संबंधित बातम्या