scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

विद्यापीठ अधीक्षकावर शिस्तभंगाची कारवाई टळली

मुख्य राज्य माहिती आयोगाने शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा देऊन स्पष्टीकरण मागितल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने सादर केलेल्या उत्तरावर खूश होऊन आयोगाने पुढील कारवाई…

महिला तलाठय़ास लाच घेताना अटक

खरेदी खतांची फेरफार नोंद घेऊन सातबारा देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या तलाठी महिलेस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.…

जातपडताळणीला मुदतवाढ देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

शासकीय व निमशासकीय कार्यालयातील मागास प्रवर्गातील अधिकारी, कर्मचारी, तसेच निवृत्त वेतनधारकांना जातपडताळणीसाठी राज्य शासनाने ३१ जुलैपर्यंत मुदत दिलेली आहे.

राज्य सरकारची उदासीनता

महिलांच्या सुरक्षेसंदर्भात स्थापन केलेल्या निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आतापर्यंत तीन अंतरिम अहवाल सादर करून काही शिफारशी केल्या…

१२ वे गिरिमित्र सन्मान जाहीर

गिर्यारोहण क्षेत्रात उल्लेखनीय कामिगरी करणाऱ्या गिर्यारोहकांना गिरिमित्र संमेलनातर्फे दिले जाणारे विविध सन्मान जाहीर झाले असून यंदाचा ‘गिरिमित्र जीवन गौरव सन्मान’…

सोनम-रणबीरच भांडण संपले

साँवरिया’ चित्रपटातून सोनम कपूर आणि रणबीर कपूर या दोघांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘साँवरिया’ फारसा चालला नाही. मात्र सोनमच्या दिसण्याचे आणि…

भविष्यातील काही तंत्रज्ञान सुविधा

कार्पोरेट्सचा अधाशीपणा, नफेखोरी व आक्रमक मार्केटिंग आणि उद्योगविश्वात रूढ होत असलेले बिल् गेट्स मॉडेल नवीन सॉफ्टवेर अ‍ॅप्स शोधल्या शोधल्या मायक्रोसॉफ्टला…

आता निर्मिती हायब्रीड साधनांची

इलेक्ट्रॉनिक्सच्या शास्त्रात झपाटय़ाने प्रगती आणि बदल घडून येत असतात. अत्यंत कमी, सूक्ष्मतम आकार, जबरदस्त क्षमता, नावीन्य आणि वापरण्यास सहजता अशा…

पर्यावरण स्नेही ‘प्रेरणा’ पॅटर्न जिल्ह्य़ात राबविणार

निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरण स्नेही गणेशाची अनोखी कल्पना राबविण्याचा येथील प्रेरणा प्रतिष्ठानचा उपक्रम केवळ स्तुत्यच नव्हे तर तेवढाच प्रेरणादायी असून…

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी शिवसेना आक्रमक

सत्ताधारी मनसेवर दुटप्पीपणाचा आरोप शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या प्रश्नावर मनसे दुटप्पी भूमिका घेत असल्याची तोफ डागतानाच या स्मारकासाठी गंगापूर…

अंबरनाथ तालुक्याचे कृषी कार्यालय उल्हासनगरमध्ये..!

१४ वर्षे शेतकऱ्यांच्या भाळी वनवास अंबरनाथ तालुका होऊन आता १४ वर्षे झाली तरी कृषी कार्यालय मात्र अद्याप उल्हासनगरमध्येच असल्याने शेतकऱ्यांची…

संबंधित बातम्या