scorecardresearch

Page 12 of मराठी नाटक News

vaibhav mangle
“बुकींगची घट, निर्मात्यांशी वाद अन्…” वैभव मांगलेंनी सांगितलं ‘अलबत्या गलबत्या’ नाटक सोडण्याचे खरं कारण, म्हणाले “मुलं मोकळी असतात तेव्हा…”

“आम्ही ते नाटक पुरवून पुरवून खायला हवं होतं”, ‘अलबत्या गलबत्या’ नाटकाबद्दल वैभव मांगले असं का म्हणाले?

marathi drama ghayal review
नाटय़रंग: ‘घायाळ’- फाळणीपीडितांचा कथा-कोलाज

पु. भा. भावे यांनी पूर्व बंगालमधील हिंदूधर्मीय लोकांवर झालेल्या अत्याचारांच्या कथा अतिशय पोटतिडिकीनं आपल्या लेखनातून मांडल्या आहेत

Vikas house
Video: टुमदार घर, बाजूला हिरवंगार शेत…; ‘बिग बॉस मराठी’ फेम विकास पाटीलने दाखवली गावाकडील शेतीवाडीची झलक

विकास पाटीलने काही महिन्यांपूर्वी त्याच्या कोल्हापुरातील गावी नवं घर बांधलं आहे.

kavita medhekar manava naik
“नाटक साधं पण…”, ‘एका लगाची पुढची गोष्ट’ चा प्रयोग पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्रीची पोस्ट; कविता लाड म्हणाल्या…

या नाटकातील ‘मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं’ या गाण्याचे आजही अनेक चाहते आहेत.

sharad ponkshe reaction on nathuram godse boltoy marathi natak title controversy
‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ पुन्हा रंगभूमीवर

अनेकदा राजकीय-सामाजिक विरोध पत्करूनही सातत्याने वाटचाल सुरू ठेवलेल्या ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाचे प्रयोग २०१७ साली थांबवण्यात आले होते

Yashwant Natya Mandir i
मुंबई: ‘व्हॅक्युम क्लीनर’ आणि ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’; नाटकांनी उघडणार यशवंत नाट्यगृहाचा पडदा

करोनाकाळात बंद झालेले यशवंत नाट्यगृह पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी मे महिन्यापासून दुरुस्ती आणि नूतनीकरणाचे काम वेगाने हाती घेण्यात आले होते.

niyam va ati lagoo natak preview marathi natak niyam va ati lagoo
नाटय़रंग : ‘नियम व अटी लागू’ ; परस्पर समज-गैरसमजांचं हास्यस्फोटक रसायन

एकुणात, एक प्रसन्न, हास्यस्फोटक, पण अंतर्यामी गंभीर विचार मांडणारं हे नाटक आहे. नवरा- बायकोतील समस्यांवरच्या नाटकांत ते वेगळं उठून दिसतं,…

suyash tilak 4
“ऐनवेळी शासनाच्या कार्यक्रमामुळे नाटकाचे प्रयोग रद्द होतात”, प्रसिद्ध मराठी अभिनेता स्पष्टच बोलला, म्हणाला “त्यांच्यासाठी…”

“नाटकाला कलाकारांना आणि कलेला कोणतंही महत्त्व नाही”, प्रसिद्ध मराठी अभिनेता स्पष्टच बोलला

suyash tilak
“ज्येष्ठ कलाकारांना पुरस्कार सोहळ्यात बसायला जागा नव्हती, पण इन्फ्लुएन्सरला…”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाला “जे इतकी वर्ष…”

“मला त्या पुरस्कार सोहळ्याला नॉमिनेशन नव्हते.” असेही तो म्हणाला.