Page 199 of मराठी मालिका News

ही अभिनेत्री सध्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत महत्वाची भूमिका साकारत आहे.

अनिरुद्धच्या या निर्णयामुळे अरुंधती आणि संजनाच्या आयुष्यात आता काय होणार. तर, दुसरीकडे अभिषेकनेही अंकिताला सक्त ताकीद दिली आहे.



अण्णा नाईक येणार या दिवशी भेटायला तुम्ही तयार आहात ना?



‘का रे दुरावा’ या मालिकेने जवळपास गेली सव्वा वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते

बऱ्याचशा घरात एक तरी व्यक्ती अशी असतेच जी नेमून दिलेलं काम असावं इतक्या गंभीरपणे टीव्ही बघते.

मालिकांचे दळण आम्ही सुबुद्ध लोकांनी बघायचे कारणच काय? आदत से मजबूर!

वातावरणामध्ये धुळीचे लोट उडत आहेत.. समोरून येणाऱ्या खलनायकाला नायक जोरात लाथ मारतो आणि तो हवेत उडतो..

‘बाबाजी लक्ष असू द्या’ हे संवाद लवकरच एखाद्या पंजाबी किंवा गुजराती मुलाच्या तोंडी ऐकू आले, तर आश्चर्य वाटायला नको. कारण…