Page 4 of मराठवाडा News

मुंबईत ये-जा करण्याचा प्रवास कालावधी कमी करण्यासाठी, प्रवाशांना आरामदायी सेवा पुरविण्यासाठी, राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या ठिकाणांना वंदे भारत मुंबईशी जोडली जात…

राज्यातील २१ व्या पशुगणनेत एकूणच पशुधनाची संख्या अर्धा कोटीवर घटल्याची शक्यता वर्तवण्यात येत असतानाच ‘इतिहास’ जमा गणल्या गेलेल्या मराठवाडी देखण्या…

गेल्या काही दिवसांपासून पूरस्थितीला सामोरे जाणाऱ्या मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांत सोमवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला. अकोला जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा फटका…

पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

दोन कमी दाब क्षेत्रांचा प्रवास मध्य भारतातून होत आहे. याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे पुढील काही…

नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात झालेल्या ढगफुटीसदृष्य पावसामुळे चार ते पाच गावात पाणी शिरल्याने नागरिक अडकले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून…

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात दोन कमी दाब क्षेत्र निर्माण झाली आहेत.

आसना, गोदावरी, पैनगंगा नद्या दुथडी भरून वाहत असून लगतच्या हिंगोली जिल्ह्यातील कयाधू नदीला पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला.

औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरण पूर्णक्षमतेने भरले असून, रविवारी सकाळी १० वाजता धरणाचे ८ वक्रद्वार १ फूट उघडण्यात आले.

मुंबईसह कोकण, पुणे आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा; हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

मुंबईत पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून, पावसाची पाच वर्षांतील दुसऱ्या क्रमांकाची नोंद आहे.

मराठवाड्यात जोरदार पावसामुळे नदी, नाले बंधाऱ्यास मोठ्या प्रमाणात पाणी असून काही भागात नद्या धोक्याच्या पातळीपर्यंत पोहचल्या आहेत.