Page 15 of बाजार News
राज्यातील शेतकऱ्यांनी त्यामुळे मका, सोयाबीन आणि तूर पिकांवर भर दिल्याने राज्यभरात कपाशी लागवडीचा वेग मंदावला आहे. आतापर्यंतची स्थिती लक्षात घेता…
जून महिन्यात ‘एसआयपी’च्या माध्यमातून होणाऱ्या मासिक गुंतवणुकीने नवीन उच्चांक गाठला आहे. सलग पाच महिन्यांच्या अवधीनंतर इक्विटी अर्थात समभागसंलग्न फंडात निव्वळ…
गेल्या आठवड्यात आपण कांदा धोरण समितीची कार्यकक्षा आणि कांद्याच्या बाजारपेठेमध्ये स्थिरता येण्यासाठी आधुनिक व्यापार व्यवस्थेचा स्वीकार करणे कसे गरजेचे आहे,…
संस्थात्मक चलाखीच्या काळात भारतीय डेरिव्हेटिव्ह गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे मार्गदर्शन, संस्थांचा ‘बोनस प्रेशर’ आणि छोट्या गुंतवणूकदारांचा ‘फोमो’ यांची अभद्र युती.
आयुर्विमा क्षेत्राच्या खासगीकरणानंतरही मर्यादित व्याप्ती हे भारतातील आयुर्विमा क्षेत्रासमोरील मुख्य आव्हान आहे. ही मर्यादित व्याप्ती मोजण्यासाठी ‘इन्शुरन्स पेनिट्रेशन’ अर्थात आयुर्विम्याचा…
गत दोन वर्षांपासून नारळ उत्पादनावर ताण येत आहे, मार्च ते मे २०२४ या काळातील कडक उन्हाळ्यामुळे आणि किडीच्या प्रादुर्भावामुळे नारळाच्या…
कोथिंबिर, मेथी, कांदापातीसह सर्व प्रकारच्या पालेभाज्यांच्या दरात पाच ते दहा टक्क्यांनी घट झाली, अशी माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली.
“जो काही निर्णय घेतला जाईल तो शेतकरी, व्यापारी आणि माथाडी कामगारांच्या हिताचाच निर्णय घेऊ” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जिल्ह्यात दोन महिन्यांपासून पावसाने ठिय्या दिला आहे. शेतांमध्ये पाणी साचल्याने भाज्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या (ॲम्फी) ताज्या आकडेवारीनुसार, मे महिन्यात २९२ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. तर त्याआधीच्या एप्रिलमध्ये…
दोन महिन्यांत चौकशी पूर्ण करून अहवाल प्राप्त होताच संबंधित दोषींवर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी…
२१३ वाहनांच्या मदतीने हा कचरा गोळा करण्यात आला. दररोज रात्री कचरा गोळा करण्याचे काम सुरू राहणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट…