Page 4 of बाजार News

जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लागवड कमी केल्याने यंदाच्या खरिपात कपाशीचे क्षेत्र जवळपास २१ टक्क्यांनी घटले आहे.

स्त्रीशक्ती, सौंदर्य, मातृत्व आणि सामर्थ्याचा जागर होणाऱ्या या उत्सवाची महिलांना वर्षभर प्रतीक्षा असते.

जागतिक मंदीतही म्युच्युअल फंडांवर गुंतवणूकदारांचा विश्वास कायम.

देशाच्या कृषी प्रगतीत योगदान देणाऱ्या जैन इरिगेशनला राष्ट्रीय सन्मान.

पाऊस थांबल्याने नाशिकमध्ये भाजीपाल्याची आवक वाढली.

सरकारची ९० टक्क्यांहून अधिक हिस्सेदारी असलेल्या सार्वजनिक कंपन्या आता निश्चित किमतीवर ‘डिलिस्ट’ होऊ शकतील.

संततधारेमुळे पालेभाज्या आणि कोथिंबिरीचे मोठे नुकसान होत असून बाजार समितीतील आवक घटली आहे.

रक्षाबंधनापूर्वी दोन हजार रूपयांवर असलेले केळीचे दर आता १२०० रूपयांपर्यंत घसरले आहेत. शेतकऱ्यांना क्विंटलमागे तब्बल ८०० रूपयांनी तोटा सहन करावा…

केळी समूह विकास केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्थिर आणि लाभदायी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

विसर्जन मिरवणुकीपूर्वी खड्डे न बुजवल्याने गणेश भक्तांमध्ये नाराजी, महानगर नागरी हक्क संघर्ष समितीचे आंदोलन.

एक चांगला सुशोभीत बाजार याठिकाणी साकार व्हायला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त होत असते. त्या भावनेची नोंद घेत जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.…

राज्याच्या विविध भागातून भाजीपाला, फळे, मसाले आणि धान्य विक्रीसाठी उपलब्ध होणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) संचालक मंडळाची मुदत…