Page 6 of बाजार News

केळी समूह विकास केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्थिर आणि लाभदायी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

विसर्जन मिरवणुकीपूर्वी खड्डे न बुजवल्याने गणेश भक्तांमध्ये नाराजी, महानगर नागरी हक्क संघर्ष समितीचे आंदोलन.

एक चांगला सुशोभीत बाजार याठिकाणी साकार व्हायला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त होत असते. त्या भावनेची नोंद घेत जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.…

राज्याच्या विविध भागातून भाजीपाला, फळे, मसाले आणि धान्य विक्रीसाठी उपलब्ध होणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) संचालक मंडळाची मुदत…

राजकीय नेत्यांच्या दुर्लक्षामुळे जळगावचे केळी उत्पादक शेतकरी संकटात.

नाफेड आणि एनसीसीएफने नवी दिल्लीत स्वस्तात कांदा विकायला सुरुवात केली आहे.

प्रशासनाचे नियंत्रण नसल्याने व्यापारी शेतकऱ्यांची लूट करत आहेत.

बुधवारी देखील सोने दराने आधीचा उच्चांक मोडीत काढून पुन्हा नवा उच्चांक केला. ज्यामुळे ग्राहकांसह व्यावसायिकांना चांगलाच हादरा बसला.

कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत झालेल्या मतदानाची मतमोजणी रविवारी झाली.

मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी एक लाख २५ हजार जुडी कोथिंबीर, मेथीच्या ६० हजार जुडींची आवक झाली.

राज्य, तसेच परराज्यातून रविवारी ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली.

गौरीच्या फुलांना शेंदुर्ली, कळलावी अशीही नावे आहेत. कल्याण, डोंबिवलीत गौरीची फुले, त्यांचा वेल आणि त्यामध्ये मंगळगौरीची फुले असा जुडगा १५०…