मीरा भाईंदर महापालिका News

मूर्ती विसर्जनाच्या गैरसोयीवरून मिरा भाईंदर महापालिकेवर टीका.

गणेशोत्सवात सहा फूटाखालील गणेशमूर्तींचे विसर्जन सक्तीने कृत्रिम तलावात करण्याचा निर्णय मिरा-भाईंदर महानगरपालिकेने घेतला होता.

हे संपूर्ण प्रकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून समाजमाध्यमांवर झपाट्याने व्हायरल होत आहे.

मिरा-भाईंदर परिसरात अनेक औद्योगिक कारखाने असून, त्याठिकाणाहून सतत साहित्याची ने-आण सुरू असते.

सलग सुट्ट्यांचे दिवस असल्याने नागरिक मोठ्याप्रमाणात घराबाहेर पडण्याची शक्यता असून कोंडीची भिती व्यक्त केली जात होती.

स्वातंत्र्यदिन, दहीहंडी आणि रविवार असे सलग तीन दिवस सुट्ट्यांचे असल्याने नागरिक फिरण्यासाठी बाहेर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनांचा भार रस्त्यावर…

अवजड बंदी दरम्यान पर्यायी मार्गांवर वाहनांचा भार वाढणार, प्रवास अधिक किचकट होण्याची शक्यता…

‘प्रो-गोविंदा’ स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाची अंतिम फेरी वरळीतील एनएससीआय डोम येथे ७, ८ आणि ९ ऑगस्ट रोजी रंगणार असून प्रसिद्ध क्रिकेटपटू…

महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेची रणनीती…

स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ या राष्ट्रीय स्वच्छता स्पर्धेत मिरा भाईंदर देशात अव्वल…

मिरा रोड रेल्वे स्थानकावर गर्दूल्ल्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे महिला प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर…

घोडबंदर येथे असलेला जुना तलाव व त्याच्या सभोवतालचा परिसर महापालिकेने विकसित करून त्याला ‘पद्माली’ असे नाव दिले आहे.