मीरा भाईंदर महापालिका News

या अडथळा निर्माण करणाऱ्या अतिक्रमणांवर कारवाई करावी, अशी मागणी काशिमीरा वाहतूक विभागाने मिरा-भाईंदर महानगरपालिकेकडे केली आहे.

मिरा-भाईंदर हे शहर संपूर्ण राज्यभरात ‘उद्यानांचे शहर’ म्हणून ओळखले जावे, असा महापालिकेचा संकल्प आहे. या उद्देशाने गेल्या काही वर्षांत प्रशासनाने…

या वादामुळे एमएमआरडीएने स्थानकाच्या आराखड्यात बदल करून जिन्याचे स्थान जवळील नाल्यावर हलवले होते.

प्रशासनाकडून परवानगी मिळाल्यानंतर शौचालये उभी राहतात; परंतु काही काळानंतर देखभाल व दुरुस्तीच्या अभावामुळे त्यांची दुरवस्था होते. या समस्येवर उपाय म्हणून…

NITI Aayog Food Partner नीती आयोगाने गौरविलेल्या ‘फराळ सखी’ उपक्रमाची व्याप्ती वाढवून आता त्यात दिवाळीव्यतिरिक्त विविध धर्मांच्या प्रसिद्ध खाद्यपदार्थांचा समावेश…

महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत विद्यार्थिनींना एचपीवी लस देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या लसीमुळे भविष्यात विद्यार्थिनींना गर्भाशयाच्या कर्करोगापासून बचाव होणार…

मिरा-भाईंदर शहरातून दररोज सुमारे ५५० टन कचरा निर्माण होतो. यापैकी सुमारे २०० टन ओला कचरा असतो.

महापालिकेकडून दरवर्षी कोट्यवधींचा खर्च होऊनही प्राथमिक सुविधा न मिळाल्याने स्मशानभूमीतील गळतीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

मिरा भाईंदर महापालिकेची प्रभाग रचना ही जनप्रतिनिधी कायद्याचा भंग करणारी असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

गेल्या काही वर्षांपासून या मैदानांवर विविध कार्यक्रम आयोजित केले जात असल्यामुळे ते इतर नागरिकांसाठी बंद ठेवले जात असल्याची बाब समोर…

मिरा रोड पश्चिम येथे मोठ्या प्रमाणात भरणी सुरू आहे. या जागेवर ५ ऑगस्ट २०२४ रोजी मिरा-भाईंदर महापालिकेने अटी-शर्तींच्या अधीन राहून…

उद्घाटनाच्या तीन वर्षानंतर मिरा भाईंदर महापालिकेच्या नव्या रुग्णालयाच्या बांधकामास अखेर सुरुवात झाली आहे.