डास News

डेंग्यूचे संशयित रुग्ण मे महिन्यात २३ होते. ते नंतर वाढून जून महिन्यात १२३, जुलैमध्ये ३६६, ऑगस्टमध्ये ७६५ आणि सप्टेंबरमध्ये ५५५…

सप्टेंबरच्या १५ दिवसांमध्ये हिवतापाचे ५७१ रुग्ण, तर डेंग्यूचे ४०५ रुग्ण सापडले आहेत. डासांच्या उत्पत्तीसाठी पोषक वातावरणामुळे पुढील काही दिवसांमध्ये यामध्ये…

पावसाळ्यात पिण्याचे पाणी दूषित झाल्याने जलजन्य आजारांचे प्रमाण वाढते. यात अतिसार, कावीळ, आमांश या आजारांचा समावेश आहे. याचबरोबर उघड्यावरील खाद्यपदार्थांवर…

मागील १५ दिवसांत १३ जणांना डेंग्यूची लागण झाली असून एकूण रुग्णसंख्या ६२ झाली आहे.

ठाण्यात डेंग्यू, मलेरियाचा प्रादूर्भाव असतानाच आता महापालिकेने उभारलेले हे कृत्रिम तलाव ठाणेकरांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.

मोठ्या घराच्या आनंदाला डासांनी घातले ग्रहण, रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण.

पावसामुळे गणेशोत्सव मंडप परिसरात साचलेल्या पाण्याने चिखल निर्माण झाला असून डास व साथीच्या आजारांचा धोका वाढला आहे.

आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे मुलचेरा तालुक्यातील लगाम, येल्ला पारिसरात मागील वीस दिवसांपासून डेंग्यूचा उद्रेक झाला असून १५ ऑगस्टरोजी काकरगट्टा गावातील आणखी…

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया यांसारख्या कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेतर्फे ‘ब्रेक द चेन’ ही मोहीम सुरू करण्यात आली…

पावसाळ्यात अनेक वेळा झाडे, झुडपे, घर परिसरातील उघड्या गटारांमुळे, सुरू असलेल्या बांधकामांच्या ठिकाणच्या खड्ड्यांमुळे डासांचे प्रमाण वाढते.

मिरारोड व भाईंदर हे शहर भौगोलिकदृष्ट्या समुद्र, खाडी आणि राष्ट्रीय उद्यानाच्या मधोमध वसलेले आहे.

ठाणे महापालिकेची पोलिस ठाण्यांसह बसआगारांना नोटीसा – साथरोग रोखण्यासाठी पालिकेकडून खबरदारीचा उपाय