चळवळ News

‘आरे वाचवा’ हे आंदोलन दर रविवारी केले जाते.

आपली मूळ ओळख लपविण्यासाठी त्यांनी आपले नाव बदलण्याचा निर्णय घेतला आणि आत्मारामचे गोपाल झाले. गोपाल हे नाव घेण्यास त्यांच्या अकोलेमधील…

वर्षभर नवनवीन उपक्रम व राज्यभर विशेष कार्यशाळा

‘sampoorna kranti’ shook Indira govt: भारताच्या राजकीय इतिहासाच्या या महत्त्वाच्या अध्यायाचा निर्णायक क्षण म्हणजे ५ जून १९७४ रोजी पटनाच्या गांधी…

शांताबाईंच कार्य दलित स्त्रीवादाला एक स्पष्ट दिशा देतं आणि सामाजिक परिवर्तनाच्या संघर्षाला आशयपूर्ण ठरवतं.

पुण्यातील दलित पँथरने केलेल्या चळवळीचा धगधगता इतिहास आणि आठवणींचा पट माजी आमदार अॅड. जयदेव गायकवाड यांनी ‘दलित पँथरचा झंझावात’ या…

१९७४मध्ये ‘समानतेकडे’ हा भारतातील स्त्रियांच्या स्थितीचे विश्लेषण करण्यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल प्रसिद्ध झाला आणि भारतीय स्त्रियांच्या चळवळीला नव्याने उभारी आली.

दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांना दोषी ठरवण्यात…

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात कित्येक महिलांचा सहभाग होता. या नारीशक्तीचे स्मरण आज महाराष्ट्रदिनानिमित्त करायलाच हवे!

‘ग्रामदान’ ही चळवळ विनोबा भावे यांची, पण तिच्याबद्दल पुरेशी माहिती नसल्यामुळे एखाद्या गावाचे ग्रामदान आजच्या काळातही कसे अडले आणि ग्रामदानामुळे…

गोव्यामधील विविध सामाजिक संस्थांचे अध्वर्यू रामकृष्ण केशव नायक (९४) यांचे रविवारी निधन झाले. मडगाव येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

वाचन प्रेरणा दिनाच्या औचित्याने राबविलेल्या या उपक्रमात अनेक दिग्गजांनी सहभागी होऊन, मोबाईलमध्ये रमलेल्या पिढीला पुस्तकांकडे वळण्याचे आवाहन केले.