Page 3 of मुंबई गोवा महामार्ग News
९ ऑगस्ट पासून ही यात्रा सुरू सुरु केली. पनवेल पासून दररोज २० किलोमीटर चालत तो आता रत्नागिरीच्या वेशीपर्यंत पोहोचला आहे.…
कंत्राटदार बदलले तरी बांधकामाची गुणवत्ता कमी आणि खर्च कायम वाढत राहिला आहे. आज ३००० ते ७००० कोटी खर्च करूनही हा…
यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.
गणेशोत्सवा दरम्यान मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर २३ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२ वाजेपासून ते २८ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजेपर्यंत या…
पहाटेच्या सुमारास पुलाखालून वाहणाऱ्या नदीची पाणी पातळी ओसरल्यानंतर महामार्गावरील वाहतुक सुरळीत करण्यात आली आहे.
माणगाव इथं जुने माणगाव परिसरात मुंबई गोवा महामार्गावरून गुडघाभर पाणी वाहत होते . त्यामुळे महामार्ग पाण्याखाली गेला होता.
प्रत्येकाला पुढे जायची घाई असल्यामुळे दोन्ही मार्गिकेवर एकाच दिशेने वाहने धावत होती, त्यामुळे ठिकठिकाणी वाहतुक कोंडी मोठ्या प्रमाणावर झाली.
सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शनिवार १६ ऑगस्ट २०२५ रोजी महामार्गावरील निवळी येथे जोरदार निदर्शने करण्यात येणार आहेत.
या महामार्गावरील अपुरी कामे पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती गठीत करण्याचे आदेशही पवार यांनी दिले.
मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे जोपर्यंत सरकार बुजवत नाहीत, तोपर्यंत गणेशोत्सवाच्या मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यासाठी कोणीही पैसे भरू नका, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख…
रत्नागिरी शहरातील रस्ते म्हणजे रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते अशी स्थिती पहावयास मिळत आहे. गेली अनेक वर्षे शहरातील रस्त्यांची ही…
मुंबई गोवा महामार्ग सुरक्षित करण्यासाठी तत्परतेने प्रयत्न न केल्यास या महामार्गावरील प्रवास धोकादायक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.अगोदर महामार्ग…