Page 16 of नंदुरबार News

प्रायोगिक तत्वावर नंदुरबार जिल्ह्यात सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली असून आठ महिन्यात हे सर्वेक्षण पूर्ण केले जाईल.

भगवान बिरसा मुंडा रस्ता जोड योजनेतून १७ जिल्ह्यातील सहा हजार ८३८ किलोमीटरचे रस्ते तयार केले जाणार आहेत.

पोलिसांची वर्षभराची मेहनत आणि जनजागृतीनंतर नंदुरबार जिल्हा अमली पदार्थमुक्त घोषित करण्यात आला आहे.

मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या शपथविधीवरून तुफान फटकेबाजी केली.

अंगणवाडी कार्यक्षेत्रात पहिल्यांदा बालमृत्यू झाल्यास संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांची एक पगारवाढ थांबविणे आणि दुसऱ्यांदा मृत्यू झाल्यास कामावरुन काढण्यात येईल, असा इशारा…

या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना हा दिशादर्शक फलक वाचून आश्चर्याचा धक्काच बसत आहे.

या घाटातील वाहतूक बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले आहेत.

गणेशला जन्मतः दोन हात नाही त्यामुळे तो पायाने लिखाण करतो.

या प्रकरणी २६ जूनच्या रात्री उशिरा बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यासह देशाच्या विविध भागात होत असलेल्या दंगली आणि नक्षली कारवायांमध्ये थेट विदेशी शक्तीचा हात असल्याचा दावा भाजपचे राष्ट्रीय महामंत्री कैलाश…

इयत्ता दहावी, बारावी परीक्षांमध्ये ज्या विषयात विद्यार्थी नापास होईल, त्या शिक्षकाची पगारवाढ बंद करण्याचे संकेत आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांसंदर्भात राज्याचे…

मंत्रालयातील आपल्या दालनातून राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी आपल्या विभागाने सुरू केलेल्या टोलमुक्त…