Page 23 of राष्ट्रीय महामार्ग News

उड्डाण पुलावरील पाईप खराब झाल्यामुळे सेवा रस्त्यांवर जलधारा कोसळतात. पाण्याचे तळे निर्माण होते.

२०१० साली मुंबई गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील पळस्पे ते इंदापूर कामाला सुरुवात झाली होती. पण २०२३ सरायला आले तरी महामार्गाचे…

“१७ वर्षे रस्त्याचं काम सुरु असून, १५ हजार कोटींचा खर्च करण्यात आला आहे”, अशी माहिती अमित ठाकरेंनी दिली.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मालवाहू कंटेनरला प्रवासी बसची धडक बसून भीषण अपघात झाला आहे. अपघातात प्रवासी बसमधील चार जण जखमी झाले…

एक्सप्रेस हायवे हाय लेव्हलवर बनविले जातात. यात ६ ते ८ लेन असतात, हायस्पीड वाहनांसाठी हे बनवले जातात. ज्यावरून बाईक आणि…

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर एक मालवाहू कंटेनर उलटून भीषण अपघात झाला आहे. कंटेनर उलटून आर्धा भाग पुलावरून खाली लोंबकळत राहिल्यामुळे…

बाधितांना हस्तांतरणीय विकास अधिकार (टीडीआर), चटई निर्देशांकच्या (एफएसआय) माध्यमातून परतावा देण्यात येणार आहे.

मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेकडे प्रशासनाचे आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रायगड प्रेस क्लबच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

वाहतूकीच्या दृष्टिने अत्यंत महत्वाच्या असलेल्या मुंबई नाशिक महामार्गावर खड्ड्यांमुळे सोमवारी सांयकाळी रांजनोली नाका ते तीन हात नाकापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या…

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विरारच्या कोपर फाटा येथील उड्डाणपुलावर एकाच वेळी तीन वाहनांचा भीषण अपघात घडला आहे.

नागभीड एमआयडीसी जवळील बामणी पुलावर पाणी चढल्याने नागभीड – उमरेड- नागपुर राष्ट्रीय महामार्ग क्र. २५३ वाहतुकीसाठी बंद आहे.

रस्त्यावर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून दुभाजक तयार केला जातो. मात्र, यावर झाडेच का लावली जातात याचा कधी विचार केला आहे का?